कोविड १९

कोरोना कधीच नष्ट होऊ शकत नाही,जागतिक आरोग्य संघटनेचा ईशारा

कोरोना विषाणू कदाचित कधीच नष्ट होणार नाही. अन्य विषाणूंप्रमाणे तोही कायम राहू शकतो. जगाला आता त्याच्यासोबत जगणे शिकावेच लागेल, असा...

Read moreDetails

राज्यातील कोरोना ताजे आकडे; आज १६०२ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २७ हजार ५२४ रुग्ण

मुंबई, दि.१४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात...

Read moreDetails

सविस्तर : अकोला दोनशे पार ; ११९ अहवाल प्राप्तः २१ पॉझिटीव्ह, १२ डिस्चार्ज

अकोला,दि.१४ - आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९८ अहवाल निगेटीव्ह तर २१ अहवाल...

Read moreDetails

अकोल्याचा आकडा दोनशे पार, आज २१ रुग्णांची भर तर १२ जण बरे झाल्याने त्यांची घरवापसी

अकोला, १४ मे २०२० : कोरोना अलर्ट आज गुरूवार दि.१४ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार, आज प्राप्त अहवाल-११९ पॉझिटीव्ह-२१...

Read moreDetails

राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉक डाऊन वाढवणार

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या...

Read moreDetails

पालकमंत्र्यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला, दि.१४:  कोवीडबाधीत  रुग्ण हा मनाने खचलेला असतो.  त्या रुग्णाला  उत्तम उपचार देतांनाच जेवण, औषधे, सेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे...

Read moreDetails

तेलंगाणाला जाणाऱ्या ३३ मजूरांची दोन एस.टी. बसने रवानगी

अकोला, दि.१४:  लॉकडाऊन कालावधीत अकोला जिल्ह्यात अडकलेले व मुळचे वारंगल तेलंगाणा येथील रहिवासी असलेल्या ३३ मजूरांना आज दोन  विशेष एस. टी...

Read moreDetails

लघुशंकेला जातो असे बोलून गेला अन जंगलात पळाला, तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गायब

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाबाधित रुग्णाची पूर्ण देखभाल घेण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे....

Read moreDetails

शेतकरी आणि मजुरांना कोरोना संकटातून वाचवण्यासाठी अर्थमंत्री यांच्या मोठ्या घोषणा

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक पॅकेजसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये शेतकरी आणि मजुरांबरोबर छोट्या...

Read moreDetails

रेल्वे प्रवास नाहीच! 30 जून पर्यंतचे सर्व प्रवासी तिकीट बुकिंग रद्द

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना संकटाने थैमान घातले असून भारतामध्ये रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये...

Read moreDetails
Page 73 of 98 1 72 73 74 98

हेही वाचा

No Content Available