Latest Post

अकोट शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी निमित्य अभिवादन

अकोट(देवानंद खिरकर)- शिवसेनेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक अकोट येथे हिंदुहृदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून...

Read moreDetails

अंत्यसंस्कारासाठी प्रियसीला नक्की बोलवा, प्रियसीने बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने प्रियकराची आत्महत्या

दिल्ली- दिल्लीतील एका 30 वर्षांच्या युवकाने आत्महत्या केली. या युवकाचे नाव ‘हरप्रीत सिंग’ असून तो एका खासगी कंपनीमध्ये काम करत...

Read moreDetails

पातुर शिवसेना यांच्या वतीने क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या शोभायात्रेचे स्वागत

पातुर (सुनील गाडगे)- आदिवासी समाजाचे क्रांतिकारी नायक व समाजसुधारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बाळापूर रोड ते वाशीम महामार्गावरून भव्य...

Read moreDetails

आडगाव बुद्रुक येथे पुरातन लाल मारुती संस्थानची यात्रा सुरू, भाविकांची मोठी गर्दी

आडगाव बु. (दीपक रेळे)- आडगाव बुद्रुक तालुका तेल्हारा जिल्हा अकोला, येथे पुरातन लाल मारुती संस्थान ची यात्रा दरवर्षीप्रमाणे 16 नोव्हेंबर...

Read moreDetails

बालदिनानिमित्त बाल हक्क सुरक्षा प्रचारास प्रारंभ

अकोला, दि.14 (जिमाका)- महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे संचालित ‘चाईल्ड लाईन 1098’ या प्रकल्पांतर्गत बालदिनानिमित्त आजपासून ते दि.20 दरम्यान बाल...

Read moreDetails

अकोल्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्या साठी सर्वांचे सहकार्य आवश्यक- वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके

अकोला(प्रतिनिधी)- सध्या अकोला शहरात वाहतुकीचे नियमन करणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे, शहरातील महत्वाच्या व राहदरीने नेहमी गजबजलेल्या रस्त्यांचे एकाच...

Read moreDetails

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सर्वसामान्य जनतेवर त्याचे काय परिणाम होतील !

▪राष्ट्रपती राजवट जरी कालपासून संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली असली तरी सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनावर आणि प्रशासकीय कामांवर याचा कोणताही...

Read moreDetails

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांचं आंदोलन…पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून आज असंख्य शेतकर्यांच्या सह राजभवनावर...

Read moreDetails

महाराष्ट्रातील पत्रकारांचा मोठा विजय

मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांचा मोठा विजय झाला आहे.. अखेर महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे.. शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर...

Read moreDetails
Page 960 of 1309 1 959 960 961 1,309

Recommended

Most Popular