Latest Post

आता संरक्षण मंत्रालयातील अधिकारीही सक्तीच्या रजेवर

नवी दिल्ली : सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर आता संरक्षण मंत्रालयातील प्रवक्त्यांना सक्तीची रजा देण्यात आली आहे. संरक्षण...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरनं पाडलं आमदार बच्चू कडुंनी ‘त्या’ गरिबाचं घर उभारलं

लातूर : आमदार बच्चू कडू यांच्या कामाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. तसेच अपंग, गरीब, गरजू आणि वंचितांसाठी लढणार...

Read moreDetails

दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची आस!

राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून मंगळवारी करण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजनाही जाहीर करण्यात...

Read moreDetails

आगामी टी-२० संघातून धोनी वगळलं; कोहलीला विश्रांती

मुंबई : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाविरोधात भारतीय क्रिकेट संघांच्या आगामी टी20 सामन्यांसाठी आणि मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा...

Read moreDetails

अकोला जिल्हयाच्या प्रकल्पातील पिण्याच्या पाणी आरक्षणाच्या मागणीस मान्यता शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही — पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

अकोला,दि. 26- जिल्हयातील प्रकल्पातील पाणी आरक्षणा संदर्भात ज्या ज्या यंत्रणांनी सन 2018-19 करीता आरक्षित करावयाच्या पिण्याच्या पाणी साठयाबाबत मागणी केली होती,...

Read moreDetails

मुस्लिम समाज कब्रस्तान चे सोंदर्यकरण करा-गनी शाह मास्टर

तेल्हारा: स्थानिक मुस्लिम कब्रस्तान मधील सुविधेचा अभाव,जागोजागी वाढलेले काटेरी झुडूप,अंधार,तसेच बोर बंद अभावी पाणीची टंचाई,अंतर्गत रस्ते इत्यादी समस्या च्य विळख्यात...

Read moreDetails

शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती फायदेशीर – वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : राज्याची भौगोलिक परिस्थ‍िती आणि हवामान अंदाज पहाता रेशीम शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. या शेतीसाठी कमी खर्च लागतो...

Read moreDetails

दानापूर च्या ग्रामपंचायत सरपंचाची मासिक सभेत दादागिरी

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील क्रमांक दोन ची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दानापूर ग्रामपंचायत ची मासिक सभा दि .25 ऑक्टोबर रोजी...

Read moreDetails

नगर परिषद पातूर प्रशासनाला शासनाची चपराक सैय्यद ऐजाज हाजी सैय्यद अयुब यांच्या प्रयत्नांना यश

पातूर(सुनील गाडगे) : सै. एजाज सै. अयुब मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे रीट याचिका क्र. १४६२/२०१७ मार्च २०१७ मध्ये...

Read moreDetails

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना हायकोर्टाची नोटीस; कर्जमाफीच्या अंमलबजावणीत उणिवा

अकोला : जिल्ह्यातील सावकारग्रस्त ३८ हजार ६१९ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात उणीव ठेवल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकारी...

Read moreDetails
Page 1172 of 1304 1 1,171 1,172 1,173 1,304

Recommended

Most Popular