Tuesday, April 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

राज्य

सरपंचांची मुदत आता सहा वर्षे

मुंबई- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात आता बदल करण्यात आला असून त्यानुसार थेट निवडून आलेल्या सरपंचांची मुदत एक वर्षाने वाढून ती सहा...

Read moreDetails

कोपर्डीतील नराधमांना फाशी होईपर्यंत खटला चालवा!

नगर - कोपर्डी येथील निर्भयाच्या अत्याचार व खून प्रकरणातील नराधमांना फासावर लटकवेपर्यंत खटला चालवण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाने सोमवारी विशेष...

Read moreDetails

मा. आमदार बच्चु भाऊ कडु यांच्या जिवनावर आंधारीत लोकनायक पुस्तकाचे पुणे येथे प्रकाशन

अकोट (सारंग कराळे): मा.श्री.आमदार बच्चुभाऊ कडु यांच्या जिवनावर आधारीत लोकनायक पुस्तकाचे दि 27ऑगस्ट 2018 रोजी पुणे येथील बालगंधर्व सभागृहात करण्यात...

Read moreDetails

नैराश्यावर उपाय; भाड्याने मिळणार बॉयफ्रेंड मुंबई-पुण्यात अॅप लाँच

मुंबई: पुण्यासारख्या शहरांत घर किंवा गाडी भाड्यावर घेणारे अनेक असतील.पण या शहरांमध्ये चक्क बॉयफ्रेंड भाड्यावर मिळू शकतात हे सांगितल्यावर कदाचित...

Read moreDetails

सी.सी.टी.एन.एस. प्रणालीच्या प्रभावी वापरातून राज्यातील कायदा, सुव्यवस्था सक्षम करा – मुख्यमंत्री

मुंबई - देशातील सर्वात उत्कृष्ट अशी गुन्हे आणि गुन्हे अन्वेषण नेटवर्क आणि यंत्रणा (सी.सी.टी.एन.एस.) ही प्रणाली राज्याकडे आहे. या प्रणालीचा...

Read moreDetails

मराठा क्रांती संघटना स्थापणार नवा पक्ष

राज्यातील सर्व मराठा व समविचारी संघटनांना एकत्र घेऊन मराठा क्रांती संघटना लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा मराठा क्रांती...

Read moreDetails

वीजचोरी कळवा; भरघोस बक्षीस मिळवा महावितरणची मोहीम

अकोला: वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे...

Read moreDetails

तिसऱ्या दिवशी सापडला पूर्णेच्या पुरात वाहून गेलेल्या पित्याचा मृतदेह; जागेवरच केले अंत्यसंस्कार

सेल्फी काढण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तीन जण पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्देवी घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. त्यापैकी...

Read moreDetails

राज्यातील शाळांत स्वच्छ भारत पंधरवडा,१ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१८ या काळात अंमलबजावणी

मुंबई- राज्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१८ या काळात स्वच्छ भारत पंधरवडा राबविण्याचा निर्णय...

Read moreDetails

लोकजागर मंचाच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांची वारी बारामतीला रवाना

तेल्हारा(प्रतिनिधी)-लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने तसेच पुरुषोत्तम आवारे,ऍड. सुधाकर खुमकर, गजानन बोरोकर,गोपाल जळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आकोट...

Read moreDetails
Page 348 of 354 1 347 348 349 354

हेही वाचा