मनुस्मृति- स्त्रियांसह बहुजनांना गुलामीत ठेवण्याचे भिक्षुकी छडयंत्र-भिमराव परघरमोल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ ला रत्नागिरी जिल्ह्यातील महाड येथे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन करून भारत देशातील मनुवादी...

Read moreDetails

अण्णाभाऊ साठेंची लेखणी, ही मुक्या वंचितांचा हुंकार-भिमराव परघरमोल

सन १९२० साल हे अनेकांगाने ऐतिहासिक ठरलेले आहे. कारण त्या वर्षामध्ये घडलेल्या घटनांनी भांडवलशाही व ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या पाठीवर ओढलेल्या आसुडांच्या...

Read moreDetails

लेख- अस्मितांवरील हल्ले आणि विकृत मानसिकतेचा विखार !–भीमराव परघरमोल

७ जुलै २०२० रोजी तमाम फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांची अस्मिता असणाऱ्या राजगृहावर जो हल्ला झाला आहे, तो दुसरे तिसरे काहीही नसून फक्त...

Read moreDetails

लोकशाही च्या चौथ्या स्तंभाला तडा गेला का?  

पातूर (राहुल अत्तरकार): जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून प्रसिद्ध असलेली भारतातील लोकांकडून स्थापन केलेली लोकहितास्तव निष्पक्ष निर्णय घेऊन लोककल्याण करणारी...

Read moreDetails

दहाव्या राष्ट्रीय शुभम मराठी बाल,कुमार,युवा व नवोदित साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्रसिध्द साहित्यिक शिवचरण उज्जैनकर यांची निवड

अकोला(प्रतिनिधी): सलग पंचवीस वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि अकोला जिल्ह्यात दि.१३ सप्टेबर १९१५ ला स्थापन झालेल्या शुभम मराठी बाल,कुमार,युवा...

Read moreDetails

‘या’ पाच ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात असते पाहण्यासारखे

उन्हाळा संपला असून आता अवघ्या काही दिवसातच मॉन्सून सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. आता आपल्यापैकी अनेकांना...

Read moreDetails

गझल

माझ्यात दोष होते जाळीत मी निघालो माझ्यातल्या गुणांना शोधीत मी निघालो आधार जे जगाचे त्यांचेच वार दिसले माझ्याच माणसांना टाळीत...

Read moreDetails

मराठी लेखणी : अब्दुल हकीम

हिरावून घ्या हक्क जगण्याचाही यातना भोगायच्या जर बारमाही पावसा तुझीही मी तक्रार देतोय, न्यायाधीशासम तूही वागला नाही तुझ्याकडे प्रेमाचा गुलाब...

Read moreDetails
Page 2 of 2 1 2

हेही वाचा