ठळक बातम्या

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

मुंबई : हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटी एवढी आर्थिक गुंतवणूक करणारे सात...

Read moreDetails

दहावी-बारावी परीक्षेचा तणाव, भीती कशी दूर करावी?

परीक्षेच्या तीव्र स्पर्धेचे विष कौटुंबिक वातावरणातच पेरले जाते. घरातच दोन भावा-बहिणींमध्ये स्पर्धेची भावना पालक निर्माण करतात. पालकांनो मुलांच्या रिपोर्ट कार्डला...

Read moreDetails

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात तिघांचा मृत्यू

नागपूर : समृद्धी महामार्गावर आज (दि.२५) पहाटे अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. चालकाला झोपेची डुलकी आल्याने बस बाजूच्या...

Read moreDetails

पुढच्या २५ वर्षांत तरुणाईला स्वतःचे आणि देशाचे भविष्य ठरवावं लागेल

२०४७ पर्यंत देश विकसित भारत बनण्यासाठी काम सुरु आहे, विकसित भारतासाठी देशाची दिशा काय असेल हे देशातील तरुणाई ठरवेल. पुढच्या...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा लोकशाहीत मताधिकार हा जनसामान्यांचा आवाज

अकोला,दि.25 : लोकशाही व्यवस्थेत आपले मत हा आपला आवाज असतो. त्यामुळे देशहितासाठी व विकासासाठी आपला मताधिकार प्रत्येकाने बजावलाच पाहिजे, असे...

Read moreDetails

दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! परिक्षेत १० मिनिटे जादा वेळ मिळणार

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा...

Read moreDetails

वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना

अकोला,दि.२४ : वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेसाठी पात्र वृध्द साहित्यिक व कलावंतांनी  परिपूर्ण प्रस्ताव संबंधित पंचायत समितीच्या गट...

Read moreDetails

मतदार नोंदणीच्या प्रयत्नांमुळे मतदारांच्या संख्येत भर

अकोला,दि.23 : मतदार नोंदणीसाठी शिबिरे व विविध प्रयत्नांमुळे पुरूष मतदारांबरोबरच महिला मतदारांच्या संख्येत भर पडली आहे. महिला मतदारांची संख्याही वाढली...

Read moreDetails

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार

मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला. यावर्षी 3 लाख 53...

Read moreDetails

‘गरिबी हटाव’ ची माझी गॅरंटी : पंतप्रधान मोदी

सोलापूर : भक्कम परिपूर्ण विकासाने देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. देशातील 25 कोटी लोकांना गरिबीच्या दुष्टचक्रातून आमच्या सरकारने बाहेर काढले...

Read moreDetails
Page 34 of 233 1 33 34 35 233

हेही वाचा

No Content Available