शेती

नवीन सुधारित वातावरणात कृषी क्षेत्राच्या विकासासाठीच्या आवश्यकतेवर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिला जोर

नवी दिल्‍ली, 5 जून: ‘आत्मनिर्भर भारत अभियानाचा’ एक भाग म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी भारत सरकारद्वारे घेतलेल्या महत्वपूर्ण...

Read moreDetails

हाती पैसा नसल्याने शेतमाल विकला न गेल्याने धामना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

अकोला- खरीप हंगाम तोंडावर आल्यानंतरही गत हंगामातील शेतमाल विकला न गेल्यामुळे पेरणीसाठी पैसा कसा उभा करावा, या विवंचनेत पडलेल्या अकोला...

Read moreDetails

तेल्हारा तालुक्यात बीजेएस कडून होत असलेल्या जलसंधारनच्या कामात लाखोंचा अपहार!शेतकऱ्यांचा आरोप

तेल्हारा (प्रतिनिधी)- भारतीय जैन संघटनेच्या ( बिजेएस ) च्या माध्यमातुन प्रशासनाच्या समन्वयाने जेशिबी मशिनच्या साहय्याने तेल्हारा तालुक्यामध्ये जलसंधारनाची कामे बर्याच...

Read moreDetails

जिल्ह्यात 29646 मे. टन रासायनिक खतसाठा उपलब्ध;खरेदीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन

अकोला,दि.५ - जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र 4.80 लाख हेक्टर करीता 80830 मे. टन रासायनिक खते पुरवठाबाबत कृषि आयुक्तालय,...

Read moreDetails

सोयाबिन बियाण्यांची उगवण क्षमता ओळखून पेरणी करण्याचे; कृषि विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 4 : शेतकऱ्यांनी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी स्वत:कडील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून बियाणे पेरणी करणेबाबत कृषि विभागाव्दारे आवाहन...

Read moreDetails

जीएम व एचटीबीटी बियाण्याबाबत कृषिमंत्री व गृहमंत्र्यांशी शेतकरी संघटनेची चर्चा

नागपूर : जगात जीएम सीडच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जात असताना भारत सरकारने त्यावर प्रतिबंध लावलेले आहेत. कपाशीचे ‘एचटीबीटी’ वाण...

Read moreDetails

जादा खरेदी दर व पिक परीपक्वतेच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बियाणे नापास होण्याचे अधिक प्रमाण यामुळे सोयाबीन बियाण्यांची दरवाढ- ‘महाबीज’ तर्फे स्पष्टीकरण

अकोला दि.१- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत, अकोला म्हणजेच महाबीज संस्थेमार्फत बाजारात आलेल्या सोयाबिन वाणाच्या प्रमाणित बियाण्याचे दर जास्त असल्याबाबतची...

Read moreDetails

प्रति हेक्टरी किमान दरापेक्षा कमी पीक कर्ज दिल्यास कारवाई-जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे

अकोला दि.३०- शासनाच्या सहकार पणन विभागाने शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यासाठी प्रति हेक्टरी किमान दर निर्धारीत केले आहेत....

Read moreDetails

शेतकरी कधीही बेईमान होत नाही,शेतकऱ्यांना साथ द्या -आ.अमोल मिटकरी

तेल्हारा(प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात सर्व स्थरातून उपाययोजना होणे गरजेचे असून १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करावी,कृषी कर्ज प्रकिया...

Read moreDetails

बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या...

Read moreDetails
Page 45 of 57 1 44 45 46 57

हेही वाचा

No Content Available