Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

महाराष्ट्र

लहान मुलांना कोरोना लस केव्हा?; नीती आयोगाच्या माहितीनं पालकांना दिलासा

मुंबई : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत चालली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट लहान...

Read moreDetails

पूरग्रस्‍तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर

मुंबई : पश्‍चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा आणि कोकणातील रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील पुरग्रस्‍तांसाठी राज्‍य सरकारने आज ११ हजार ५०० कोटींचे...

Read moreDetails

Maharashtra HSC Result 2021: बारावी बोर्डाचा निकाल आज ,कुठे बघायचा, कसा डाउनलोड करायचा?

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी निकाल आज, मंगळवारी (दि. ३ ऑगस्ट २०२१) जाहीर करण्यात येणार आहे....

Read moreDetails

दुकानांच्या वेळा आठ वाजेपर्यंत वाढवणार! नियम कोठे लागू होणार?

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील दुकानांच्या वेळा चार तासांनी वाढणार आहेत. यासंदर्भात आजच आदेश निर्गमित...

Read moreDetails

१६ कोटींचे इंजेक्शन दिलेल्या पुण्याच्या वेदिका शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी : स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या वेदिका सौरभ शिंदे या अकरा महिन्यांच्या चिमुकलीचे रविवारी (दि. १)...

Read moreDetails

मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस कोल्हापुरात आमने-सामने

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails

Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल

मुंबई : राज्यात ११ जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या नियंत्रणात येईपर्यंत, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवले जातील. मात्र, उर्वरित २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल...

Read moreDetails

14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, उद्योजकता वाढवण्यावर सरकारचा भर

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून (Second Wave) राज्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनसह (Lockdown) इतर निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून (districts...

Read moreDetails

दरडी कोसळून ७६ जणांचा मृत्यू; ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई । राज्यात कोसळणा-या पावसामुळे कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर,सिंधुदुर्ग,ठाणे जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.मुसळधार पावसामुळे एकूण ८९०...

Read moreDetails

तुम्ही स्वत:ला सावरा,बाकीचं आमच्यावर सोडा,आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू

महाड । तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे.त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा.बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा.आम्ही तुमचं पुनर्वसन करू.सर्वांना मदत दिली जाईल,अशा शब्दांत आधार...

Read moreDetails
Page 103 of 138 1 102 103 104 138

हेही वाचा

No Content Available