Latest Post

जिल्ह्यात १३८ पैकी ३८ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू तर आकडा आठशे पार होण्याच्या तयारी

*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला* *कोरोना अलर्ट* *आज रविवार दि.७ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,* *प्राप्त अहवाल-१३८* *पॉझिटीव्ह-३८* *निगेटीव्ह-१००* *अतिरिक्त माहिती*...

Read moreDetails

अकोट येथे सह्याद्री प्रतिष्ठांनाच्या वतीने राज्यभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन 72 जणांनी केले रक्तदान

अकोट (शिवा मगर ):भारतात आताची परस्तीती बगता कोरोना महामारी ने ग्रस्त आहे, या महामारीचा काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे...

Read moreDetails

राज्यातील कोरोना बाधित चीनच्या बरोबरीने, एकूण रुग्णसंख्या ८२ हजार ९६८

मुंबई : राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९०...

Read moreDetails

वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासूनच सुरु होणार, विद्यार्थ्यांना गावात परीक्षा देण्याची मुभा

उस्मानाबाद : केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी 2020 वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे (प्रथम वर्ष...

Read moreDetails

१०८ अहवाल प्राप्तः ३०पॉझिटीव्ह, दोन मयत, २६ डिस्चार्ज

अकोला,दि.६- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १०८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७८ अहवाल निगेटीव्ह तर ३० अहवाल...

Read moreDetails

नवीन सुधारित वातावरणात कृषी क्षेत्राच्या विकासासाठीच्या आवश्यकतेवर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिला जोर

नवी दिल्‍ली, 5 जून: ‘आत्मनिर्भर भारत अभियानाचा’ एक भाग म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी भारत सरकारद्वारे घेतलेल्या महत्वपूर्ण...

Read moreDetails

अकोला साडेसातशे पार,दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु तर २६ जणांना डिस्चार्ज

अकोला: जिल्हा माहिती कार्यालय,अकोला कोरोना अलर्ट आज शनिवार दि.६ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ +सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार, प्राप्त अहवाल-१०८ पॉझिटीव्ह-३०...

Read moreDetails

संपर्क तपासणी व अलगणीकरणाचे तंतोतंत पालन करा, मनपाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अकोला,दि.६- पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्क तपासणी व संपर्कात आलेल्या व्यक्तिंचे पूर्णतः अलगीकरण- विलगीकरणाबाबत शासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन...

Read moreDetails

हाती पैसा नसल्याने शेतमाल विकला न गेल्याने धामना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

अकोला- खरीप हंगाम तोंडावर आल्यानंतरही गत हंगामातील शेतमाल विकला न गेल्यामुळे पेरणीसाठी पैसा कसा उभा करावा, या विवंचनेत पडलेल्या अकोला...

Read moreDetails

तेल्हारा तालुक्यात बीजेएस कडून होत असलेल्या जलसंधारनच्या कामात लाखोंचा अपहार!शेतकऱ्यांचा आरोप

तेल्हारा (प्रतिनिधी)- भारतीय जैन संघटनेच्या ( बिजेएस ) च्या माध्यमातुन प्रशासनाच्या समन्वयाने जेशिबी मशिनच्या साहय्याने तेल्हारा तालुक्यामध्ये जलसंधारनाची कामे बर्याच...

Read moreDetails
Page 827 of 1305 1 826 827 828 1,305

Recommended

Most Popular