Tuesday, January 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

राज्य

कोरोनाचे आज २६०८ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४७ हजार १९० – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२३: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. आज २६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात...

Read moreDetails

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४४ हजारांच्या पुढे

महाराष्ट्रात २९४० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची...

Read moreDetails

कोविड योद्ध्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भावूक पत्र

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे राज्यासमोरील आव्हान अधिकाधिक गंभीर झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कोविड योद्धे कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर...

Read moreDetails

गणेश मूर्तीकारांना दिलासा ! पीओपीच्या मूर्तीवरील बंदी एक वर्ष स्थगित : जावडेकर

मुंबई : कोरोनाचा फटका हा सणांना देखील बसला आहे. तर येत्या गणेशोत्सवाचे स्वरूप देखील या कोरोनामुळे बदलले जाणर आहे. त्यात आता...

Read moreDetails

राज्यातील अनुसूचित जातीच्या २ लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा

मुंबई  – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या शिष्यवृत्ती संदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्यता...

Read moreDetails

महाराष्ट्रातील या खासदारानी क्वारंटाईनसाठी दिले स्वत:चे घर

कोल्हापूर, दि. २० : निगेटिव्ह अहवालानंतर कराड येथून रुकडीत परतणाऱ्या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी स्वत:चं घर देवून ‘आपुलकी गृह’ या...

Read moreDetails

सावधान… मॉन्ट ब्लँक नावाच्या नकली वेबसाईट वरून होतेय फसवणूक

मुंबई दि.२१- मॉन्ट ब्लँक (Mont Blanc) नावाच्या नकली वेबसाईटसंदर्भात आर्थिक फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहेत. या नकली वेबसाईटपासून सावध राहावे...

Read moreDetails

कापूस खरेदी केंद्रावर दररोज आता किमान एवढ्या गाड्यांची खरेदी होणार

मुंबई, दि. २१: लॉकडाऊनमुळे बंद झालेली कापूस खरेदी लॉकडाऊनचे नियम पाळून पुन्हा सुरू करण्यात आली होती. परंतु खरेदीचा वेग कमी...

Read moreDetails

कोरोनाच्या संकटामुळे बदलणाऱ्या अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिकांचे नियोजन व्हावे

मुंबई, दि. २१: कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्नधान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने पुढील काळासाठी...

Read moreDetails

मुंबई आणि महाराष्ट्राला केंद्राकडून सतत सावत्र वागणूक – यशोमती ठाकूर

मुंबई : केंद्र सरकार जाणूनबुजून महाराष्ट्राला सावत्रभावाची वागणूक देत आहे. तर 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजमधून राज्याला बरोबर वगळण्यात आले...

Read moreDetails
Page 306 of 357 1 305 306 307 357

हेही वाचा

No Content Available