राज्य

कोरोनाच्या संकटामुळे बदलणाऱ्या अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिकांचे नियोजन व्हावे

मुंबई, दि. २१: कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्नधान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने पुढील काळासाठी...

Read moreDetails

मुंबई आणि महाराष्ट्राला केंद्राकडून सतत सावत्र वागणूक – यशोमती ठाकूर

मुंबई : केंद्र सरकार जाणूनबुजून महाराष्ट्राला सावत्रभावाची वागणूक देत आहे. तर 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजमधून राज्याला बरोबर वगळण्यात आले...

Read moreDetails

चीनी वस्तूंवर बहिष्कार घालूनच शिकवला पाहिजे चीनला धडा – रामदास आठवले

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पोहचू नये याची चीनकडून कोणतीही दक्षता न घेण्यात आल्यामुळेच संपूर्ण जगाने चीनवर जगाने बहिष्कार घालून...

Read moreDetails

मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा, सरकारने हिंमत दाखवावी, मंदिरातील पैसा गरिबांसाठी वापरावा – प्रकाश आंबेडकर

पुणे, दि. 20 - कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार गरिबांचे नसून श्रीमंतांचे असल्याची टीका...

Read moreDetails

अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही- उदय सामंत

मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर उदभवलेली एकंदर परिस्थिती पाहता उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अत्यंत...

Read moreDetails

ग्रामीण भागात मजुरांना काम द्या, अन्यथा काय करायचे ते सांगतो –  प्रकाश आंबेडकर

पुणे  -  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी  राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाची लागण झालेली नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार...

Read moreDetails

कापूस खरेदी केंद्रावर कमाल वाहन संख्या मर्यादा हटवली-सीसीआयचे निर्देश

अकोला, दि.१९-  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर लॉकडाऊन कालावधीत सीसीआयच्या कापूसखरेदी केंद्रांवर खरेदी करण्यासाठी  एका बाजारसमिती केंद्रावर  ३० ते ४० शेतकऱ्यांनाच टोकन...

Read moreDetails

लॉकडाऊनमध्ये पूर्ण वेतन देण्याचा आदेश मागे

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात कंपन्यांनी कर्मचार्‍यांना त्यांचे पूर्ण वेतन द्यावे, अशी सक्‍ती करणारा आदेश अखेर केंद्र सरकारने मागे घेतला...

Read moreDetails

आंतरराज्यीय प्रवासासाठी केंद्राचा ‘ई-पास’ सेवा उपक्रम

मुंबई : आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये राज्याच्या अंतर्गत इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवासासाठी राज्यसरकारने 'ई-पास'ची सुविधा उपलब्ध केली होती. मात्र, आता केंद्रसरकारनेही एका...

Read moreDetails

परदेशी शिष्यवृत्तीचा शासन निर्णय स्थगित नव्हे तर ही अट रद्द करा – राजेंद्र पातोडे

महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख...

Read moreDetails
Page 306 of 356 1 305 306 307 356

हेही वाचा