Monday, February 3, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

राज्य

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस : १० नोव्हेंबरला होणार निवृत्त

नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस शुक्रवार (८ नोव्हेंबर) होता....

Read moreDetails

ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ७० किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत वय वंदना कार्ड देण्यात...

Read moreDetails

सरकारी नोकर भरतीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, “निवड प्रक्रिया सुरु असताना…”

सर्वोच्‍च न्‍यायालयाने सरकारी नोकऱ्यांमधील भरती प्रक्रियेच्‍या नियमांबाबत आज (दि.७) महत्त्‍वपूर्ण निर्णय दिला. सरकारी नोकर्‍यांमध्‍ये भरतीची प्रक्रिया सुरु असताना निवड प्रक्रियेच्‍या...

Read moreDetails

न्यायव्‍यवस्‍थेच्‍या स्वातंत्र्याचा अर्थ नेहमीच सरकारविरोधात निर्णय देणे असा होत नाही

सोशल मीडियाच्या आगमनानंतर आपला समाज बदलला आहे. एखाद्‍या विशिष्‍ट खटल्‍यात अनुकूल निर्णय घेण्यासाठी न्यायालयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणारे अनेक दबाव...

Read moreDetails

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम

अकोला,दि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 43...

Read moreDetails

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

मुंबई : एकीकडे सत्ताधारी, विरोधक हे विधानसभा निवडणुकांच्या तयारीत व्यस्त झालेले असताना राज्यातील हजारो तरुण तरुणींच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नांवर मात्र...

Read moreDetails

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घरोघर भेटी द्याव्यात – जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश

अकोला, दि. 4 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व व्यापक जनजागृतीसाठी मतदान केंद्रांच्या क्षेत्रात घरोघर भेटी द्याव्यात, असे निर्देश जिल्हा निवडणूक...

Read moreDetails

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

पातुर (सुनिल गाडगे ) :- महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी निर्माण केलेल्या पातुर तहसील स्थिर पथकाने स्थिर सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई केली...

Read moreDetails

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता गणित, विज्ञानच ‘नो टेन्शन’..! सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार...

Read moreDetails
Page 3 of 353 1 2 3 4 353

हेही वाचा