राज्य

आतापर्यंत ४४ हजार ५१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: राज्यात आज १८७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५१७ झाली आहे. दरम्यान,...

Read moreDetails

अनुसूचित जाती विरोधातील आकसापोटी सत्ताधारी भाजपने अकोला मनपातील दलित वस्ती सुधार योजनेच्या १५ कोटी पैकी केवळ २ कोटी ६२ लाख खर्ची घातले – राजेंद्र पातोडे

अकोला. दि. - १० अकोला मनपा मध्ये भाजप बहुमताने सत्ताधारी आहे.परंतु त्यांच्या ठायी अनुसूचित जाती विरोधातील आकसा असल्याने नागरी दलित...

Read moreDetails

पोलिसांची भूमिका संशयास्पद, अरविंद बनसोड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा – प्रकाश आंबेडकर

पुणे दि.९ - अरविंद बनसोड याची हत्या झाली असून पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण...

Read moreDetails

बळीराज्याने शेतीमध्ये पेरणीची घाई करू नये,कृषी तज्ज्ञांचा सल्ला

पावसाळा आला की शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरु होतात. मग त्यामध्ये आपण कुठले पीक घ्यायचे त्यापासून तर त्याला कुठले खत टाकायचे...

Read moreDetails

महाराष्ट्र सरकारने विदर्भातील वारकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावे,विदर्भातील सर्व वारकरी संघटनेची मागणी…..

बोर्डी(देवानंद खिरकर )- आता काही दिवसांवरच संपूर्ण विश्वाचे दैवत असणाऱ्या भगवान पंढरीनाथांच्या आषाढी सोहळ्याचा पर्वकाळ येत आहे.आणि प्रत्येक निष्ठावान वारकर्‍याची...

Read moreDetails

राज्यातील बारा हजार ग्राम पंचायत निवडणूका सहा महिने स्थगित करण्याचा निर्णय लोकशाहीचा खून करणारा – राजेंद्र पातोडे.

अकोला - दि. ७ - राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जुलै ते डिसेंबर दरम्यान प्रस्तावित असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या...

Read moreDetails

आषाढी वारीला विदर्भातून ३५ वारकर्यांना आषाढी वारीला वाहनाने परवानगी द्यावी, युवा वारकरी सेनेची मागणी….

बोर्डी(देवानंद खिरकर)-पंढरीनाथाचे दर्शनार्थ जाणार्या विदर्भातील कौडण्यपुर रुख्मीणी आईचे पालखीसह परंपरेतल्या पालख्यांना पंढरपुर आषाढी वारीला शासनाने परवानगी द्यावी अशी जोरदार मागणी...

Read moreDetails

राज्यातील कोरोना बाधित चीनच्या बरोबरीने, एकूण रुग्णसंख्या ८२ हजार ९६८

मुंबई : राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९०...

Read moreDetails

वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासूनच सुरु होणार, विद्यार्थ्यांना गावात परीक्षा देण्याची मुभा

उस्मानाबाद : केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी 2020 वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे (प्रथम वर्ष...

Read moreDetails

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

अकोला,दि.5-केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कार (सन 2017-18 व  2018-19)  नामांकनासाठी प्रस्ताव  मागविण्यात आले आहे.  हे नामांकन प्रस्ताव...

Read moreDetails
Page 299 of 354 1 298 299 300 354

हेही वाचा

No Content Available