Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

राज्य

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध

मुंबई : देशातील वेगवेगळ्या भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये त्यांच्या...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य किसान सभा महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर व कृषी विद्यापीठ युनियनच्या देशव्यापी शेतकरी शेतमजूर हक्क आंदोलनाला सुरुवात

अकोला (प्रतिनिधी)- देशव्यापी शेतकरी शेतमजुर हक्क आंदोलनाला अकोल्यात पहिला टप्पा सुरु झाला असुन अकोल्यातील पैलपाडा, राजापुर, वनी, रंभापुर, गावात व...

Read moreDetails

शिक्षणमंत्र्यांनी सांगितली दहावी-बारावीच्या निकालाची तारीख

मुंबई : कोरोनाचा फटका देशासह राज्यातील जवळपास सर्वच घटकांना बसला असून याला दहावी आणि बारावीचे विद्यार्थीही अपवाद नाहीत. दहावी-बारावीचे पेपर...

Read moreDetails

मास्क, सॅनिटायझरच्या साठेबाजी काळा बाजाराला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन – वंचित बहुजन आघाडी

अकोला (प्रतिनिधी)- देशात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित होत असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.अश्यातच मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या किंमती...

Read moreDetails

मुंबईसारख्या कोविड रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीने उभारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका, आपापल्या शहरांतील नागरिकांना, स्वयंसेवी संस्थाना...

Read moreDetails

घाऊक विक्रेत्यांकडून नवीन मद्यसाठा खरेदी करून सीलबंद बाटलीमध्ये विकण्याची परवानगी

मुंबई : घाऊक विक्रेत्यांकडून मद्य खरेदी करून त्याची विक्री करण्याची परवानगी अनुज्ञप्तीधारकाना मिळावी अशी विनंती राज्य शासनाकडे करण्यात आली होती....

Read moreDetails

लेख- अस्मितांवरील हल्ले आणि विकृत मानसिकतेचा विखार !–भीमराव परघरमोल

७ जुलै २०२० रोजी तमाम फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांची अस्मिता असणाऱ्या राजगृहावर जो हल्ला झाला आहे, तो दुसरे तिसरे काहीही नसून फक्त...

Read moreDetails

प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू – राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती, दि. 9: राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे...

Read moreDetails

लॉकडाऊन काळात ५२६ सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२६ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३...

Read moreDetails

आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन २०२०-२१ साठी ७ हजार कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित केला आहे. या...

Read moreDetails
Page 297 of 357 1 296 297 298 357

हेही वाचा

No Content Available