राज्य

मोठा निर्णय : विद्यार्थ्यांना केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही

मुंबई : विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील...

Read moreDetails

३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही

दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या अनलॉक ३ ची मुदत उद्या संपत असल्याने गृह मंत्रालयाने अनलॉक ४ ची मार्गदर्शक तत्वे...

Read moreDetails

राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ! शिक्षणमंत्र्यांनी दिली ही माहिती

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा...

Read moreDetails

म्हैसांग येथे आढळेल दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, प्रशासन झाले सज्ज

म्हैसांग(निखिल देशमुख) - म्हैसांग येथे दोन दिवसात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासन आता सज्ज झाले आहे.अकोला शिवसेना उप...

Read moreDetails

दार उघड उद्धवा, दार उघड* मंदिराचे दार उघड,भाजयुमोचे घंटानाद आंदोलन

तेल्हारा(प्रतिनिधी)- सर्व जाती धर्माचे धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तेल्हारा शहरात महाभकास आघाडी सरकारच्या विरोधात...

Read moreDetails

राज्यातील सफाई कामगारांसाठी धनंजय मुंडे घेणार मोठा निर्णय

मुंबई : सफाई कामगारांच्या विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे सामाजिक...

Read moreDetails

कोरोनाशी लढा देणारे ८७ हजार आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह; महाराष्ट्रात सर्वाधिक

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स आणि अन्य कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहे. मात्र,...

Read moreDetails

अकोट तालुक्यातील भाजप, छावा व टिपू सुलतान ग्रुप च्या पदाधिका-यांचा वंचीत मध्ये प्रवेश.

अकोला(प्रतिनिधी)- अकोट तालुक्यातील भाजप युवा मोर्चा छावा संघटना व टिपू सुलतान ग्रुप च्या पदाधिका-यांनी वंचीतचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे ह्यांचे नेतृत्वात...

Read moreDetails

आदिवासी समाजावर नेहमी होणारे अत्याचार थांबवा…..

अकोट(देवानंद खिरकर) - गेले कित्येक वर्ष पासून वनविभाग शासन नेहमी अन्याय करीत असून कित्येक वेळा मारहाण करीत आहेत.आदिवासी महिला सुद्धा...

Read moreDetails

*भारतीय संविधानाचा अवमान केल्या प्रकरणी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा,संभाजी ब्रिगेडची मागणी

मुर्तिजापूर (सुमित सोनोने)-भारतीय राज्यघटना देशासाठी सर्वोच्च आहे.मात्र प्रवीण तरडे यांनी भारतीय संविधानावर गणपतीची स्थापना केली, राज्यघटनेप्रमाणे आपला देश धर्मनिरपेक्ष आहे,धार्मिक...

Read moreDetails
Page 260 of 354 1 259 260 261 354

हेही वाचा

No Content Available