Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

राज्य

फांदी मोडली, कौमार्य चाचणीत नापास झाल्याने नववधूला दिला घटस्फोट

कोल्हापूर : समाजात आजही कूप्रथा चालवल्या जात आहेत. त्यातील एक म्हणजे कौमार्य चाचणी. बेलगावमध्ये कौमार्य चाचणीत नापास झाल्याने दोन तरुणींचे...

Read moreDetails

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई, दि. 14 : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून...

Read moreDetails

खुशखबर! घरोघरी जाऊन लस देण्याबाबत लवकरच होणार निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट गडद होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन कोरोनावरील लस देण्याबाबत केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ...

Read moreDetails

सावध राहा, काळजी घ्या! चिमुरड्यांसाठी कोरोना बनलाय राक्षस; १४ दिवसाच्या मुलाचा घेतला जीव

नवी दिल्ली- देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वयोवृद्धांसोबतच लहान मुलंही मोठ्या प्रमाणात संक्रमित होत आहेत. यातच...

Read moreDetails

महाराष्ट्रपाठोपाठ उत्तर प्रदेशात कोरोनाचा हाहाकार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अखिलेश यादव पॉझिटिव्ह

लखनौ : महाराष्ट्रपाठोपाठ उत्तर प्रदेशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. येथे मंगळवारी एका दिवसात १८ हजार नवे रुग्ण आढळून आले. हा...

Read moreDetails

कोविड 19; आज 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून जनता कर्फ्यू

कोविड 19 जनता कर्फ्यू मुंबई / नागपूर: संपूर्ण लॉकडाउन नाही तर कठोर मार्गदर्शक सूचना येत आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...

Read moreDetails

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना वीजजोडणीसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’

मुंबई : अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन...

Read moreDetails

आता लॉकडाऊन मध्ये विवाहसोहळा साजरा करायचा असेल तर ..! जाणून घ्या हे नियम…

राज्यात आज रात्री ८ वाजता पासून लॉकडाऊन सुरु होणार आहे. तर या काळात जर आपल्याला विवाह सोहळा साजरा करायचा असेल...

Read moreDetails

ओळखपञ पाहून पञकाराना संचारबंदीतून सवलत द्या – मराठी पञकार परीषदेची मागणी

मुंबई (प्रतीनीधी)- अधिस्वीकृती म्हणजे पञकारीतेचापासपोर्ट नाही राज्यात फक्त 8टक्के पञकरा कडे हे कार्ड असल्याने वर्तमान पञाचे ओळखपञ संचारबंदी काळात ग्राह्य...

Read moreDetails

राज्य सरकारने जाहीर केलेले 5 हजार 300 कोटींचे पॅकेज ही निव्वळ धूळफेक – फडणवीस

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राकडून सुरु असणाऱ्या योजनांच्या आधारे पॅकेज जाहीर केलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली पॅकेज ही...

Read moreDetails
Page 178 of 357 1 177 178 179 357

हेही वाचा

No Content Available