Sunday, September 21, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

‘कोरोना’विरुद्ध लढताना बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन

मुंबई  : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट...

Read moreDetails

लग्न समारंभात केवळ 25 जण उपस्थितांना मान्यता आदेशाचा भंग करणा-यांवर फौजदारीसह 25 हजारांचा दंड

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विवाह समारंभासाठी असलेली पूर्वीची 50 उपस्थितांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. आता...

Read moreDetails

ध्यास समृद्ध, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा.. सुसज्जीत इमारतीसाठी आमदार अमोल मिटकरींचा पुढाकार….

कुटासा (कुशल भगत)-कुटासा जिल्हा परिषद शाळा येथील शिकस्त वर्गखोल्या पाहून व्यथित झालेले आमदार अमोल मिटकरी यांनी आज कुटासा येथे जिल्हा...

Read moreDetails

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध

मुंबई : देशातील वेगवेगळ्या भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये त्यांच्या...

Read moreDetails

निंबबीज व सीडबॉल रोपणाचा प्रारंभ, वृक्ष लागवड अभियानात सहभागी व्हा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला, दि.१०- भारत वृक्ष क्रांती मिशन या संस्थेमार्फत जिल्ह्यात निंबवृक्ष लागवड व सीडबॉल रोपण अभियानाचा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या...

Read moreDetails

अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवशी ५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

अकोला(प्रतिनिधी)- अकोल्याचे पालकमंत्री प्रहारचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये बॉबी पळसपगार यांच्या...

Read moreDetails

दिव्यांग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण करून मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम,नामदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम

मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान व शाकंबरी प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने स्थानिक कार्यालयाच्या परिसरात दिव्यांग बांधवांना हस्ते वृक्षारोपण करून...

Read moreDetails

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

मुर्तिजापूर (सुमित सोनोने):- शेतकरी,दिव्यांग,शेतमजुर,अनाथांचे कैवारी मा.ना बच्चुभाऊ कडु राज्यमंञी महाराष्ट्र राज्य तथा पालमंञी अकोला यांचे वाढदिवसा निमीत्य आज प्रहार जनशक्ती...

Read moreDetails

जल जीवन अभियान -टाळेबंदी काळात 19 लाख घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा

नवी दिल्ली : नळाद्वारे घरात पाणी मिळावे ही महिलांची महत्वाकांक्षा आहे. यामुळे त्यांना सन्मान मिळतो. त्या सक्षम होतात. याद्वारे महिला...

Read moreDetails
Page 73 of 93 1 72 73 74 93

हेही वाचा