फिचर्ड

१२ आमदार नियुक्ती : न्यायालयाने कान टोचताच राज्यपाल अमित शहांच्या भेटीला!

मुंबई :१२ आमदार नियुक्ती : राज्यपालांना संविधानाने दिलेल्या सर्वोच्च अधिकारांनुसार ते कुणालाही उत्तर देण्यास बांधील नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायालयही निर्देश...

Read moreDetails

कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांना आगळीवेगळी श्रद्धांजली, १६ ऑगस्टला राज्यभर वृक्षारोपणाचे आयोजन

अकोला(प्रतिनिधी)- विदर्भाची पंढरी गजानन महाराज संस्थान शेगावची कीर्ती भारतच नव्हे तर जगभर पसरलेली आहे आणि संस्थांचे नाव सातासमुद्रापार नेण्याच्या मागे...

Read moreDetails

केएल राहुल म्हणजे शास्त्रींच्या पावलावर पाऊल, लॉर्ड्सवर रचला इतिहास

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत सलामीवीर केएल राहुल याने पहिल्या दिवशी नाबाद शतक ठोकले....

Read moreDetails

वाशिम : माजी आमदार सुरेश इंगळे यांचे निधन

 वाशिम/मंगरूळपीर : माजी आमदार सुरेश इंगळे : विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार तथा महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे...

Read moreDetails

राज ठाकरे म्हणाले राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद बोकाळला

मुंबई : राज ठाकरे म्हणाले राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद बोकाळला . आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात जाती- जातीचे विष पेरले जात...

Read moreDetails

महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का नाही? गडकरींनी दिलं उत्तर

महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे असं स्पष्ट...

Read moreDetails

विशेष लेखः पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची पुनर्भरणाद्वारे साठवणूक

आता पावसाळा सुरु आहे. पावसाचे पाणी हे आता अक्षरशः डोळ्यासमोरुन वाहून जाते. त्याऐवजी हे वाहून जाणारे पाणि विहीरी व कुपनलिकांद्वारे...

Read moreDetails

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन, वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील...

Read moreDetails

लेख- दुरावस्थ रस्ते, अनास्थ लोकप्रतिनिधी!- भिमराव परघरमोल

भारतामध्ये रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करत आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग काही प्रमाणात दुरुस्तीचे काम सुरू असले तरी जिल्ह्या-जिल्ह्यातील...

Read moreDetails

लेख- दुष्काळ, महामारी आणि राजर्षी शाहूमहाराजांचा लढा- भिमराव परघरमोल

भारतामध्ये पूर्वीपासूनच अवर्षण, दुष्काळ, दैन्य, दारिद्र्य, दुखः,जातीव्यवस्था, गुलामी, गैरबराबरी व स्त्रीदास्य हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या सर्वांसाठी निसर्गाला जबाबदार...

Read moreDetails
Page 121 of 231 1 120 121 122 231

हेही वाचा

No Content Available