अकोला

अकोला जिल्ह्यातील २५ हजार घरांवर होणार ‘ सूर्योदय ‘ योजनेतून ऊर्जानिर्मिती

अकोला,दि.31: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'सुर्योदय' योजनेत राज्यातील सात जिल्ह्यांत अकोला जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून, जिल्ह्यातील 25...

Read moreDetails

हिवरखेडवासी पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रशासनाला आपल्या रक्ताने पत्रे लिहिणार.!

हिवरखेड : मागील 24 वर्षांपासून नगरपंचायत अथवा नगरपरिषदची मागणी पूर्ण होत नसल्याने आता यासाठी पुन्हा हिवरखेड वासियांचे रक्त वाहणार असल्याचे...

Read moreDetails

पेन्शन अन् बँकेच्या नियमात बदल, रक्कम काढण्यावर मर्यादा

पुणे : पेन्शन आणि बँकेच्या नियमात येत्या 1 फेब्रुवारीपासून बदल होत आहेत. त्यामुळे पेन्शन खात्यातून एकाच वेळी 25 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम...

Read moreDetails

शेगावात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा

अकोला,दि.30 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री संत गजानन...

Read moreDetails

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची संधी

अकोला,दि.30: विविध देशातील विकसित शेती तंत्रज्ञानाबाबत त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा व क्षेत्रीय भेटीतून शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता...

Read moreDetails

तलाठी पदभरतीचा निकाल जाहीर निवड यादीतील उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन

अकोला,दि.30 : तलाठी पदभरतीसाठी निवड यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड यादीतील उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी जिल्हाधिकारी...

Read moreDetails

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

मुंबई : हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटी एवढी आर्थिक गुंतवणूक करणारे सात...

Read moreDetails

दहावी-बारावी परीक्षेचा तणाव, भीती कशी दूर करावी?

परीक्षेच्या तीव्र स्पर्धेचे विष कौटुंबिक वातावरणातच पेरले जाते. घरातच दोन भावा-बहिणींमध्ये स्पर्धेची भावना पालक निर्माण करतात. पालकांनो मुलांच्या रिपोर्ट कार्डला...

Read moreDetails

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात तिघांचा मृत्यू

नागपूर : समृद्धी महामार्गावर आज (दि.२५) पहाटे अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. चालकाला झोपेची डुलकी आल्याने बस बाजूच्या...

Read moreDetails

पुढच्या २५ वर्षांत तरुणाईला स्वतःचे आणि देशाचे भविष्य ठरवावं लागेल

२०४७ पर्यंत देश विकसित भारत बनण्यासाठी काम सुरु आहे, विकसित भारतासाठी देशाची दिशा काय असेल हे देशातील तरुणाई ठरवेल. पुढच्या...

Read moreDetails
Page 34 of 870 1 33 34 35 870

हेही वाचा

No Content Available