Friday, July 25, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

फडणवीस, पवार यांना पदभार स्वीकारण्याची घाई का झाली? जाणून घ्या Inside Story

मुंबई, 25 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्ता संघर्षात सोमवारी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना दुसऱ्या बाजूला मुंबईत राजकीय वातावरण तापले...

Read moreDetails

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल भाजपचा अकोल्यात जल्लोष

अकोला (दीपक गवई)- राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे....

Read moreDetails

जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना भरावे लागणार ऑनलाइन अर्ज, १८ डिसेंबर पासून सुरुवात

अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १८ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून, राज्य...

Read moreDetails

पुढच्या काही दिवसांत बंद होणार ‘ही’ बँक,वेळीच काढून घ्या तुमच्या ठेवी…

मुंबई - देशातील आर्थिक जगताला सध्या मंदीच्या वातावरणाने घेरले आहे. त्याचा परिणाम विविध उद्योगांवर दिसून येत आहे. दरम्यान, आर्थिक आघाडीवर...

Read moreDetails

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण,अकोला जिल्हा परिषद खुला सर्वसाधारण

अकोला(प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत आज मंत्रालयात पार पडली. त्यावेळी राज्यभरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील एकूण ३४...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाकडून भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया तथा दंत चिकित्सा शिबीर

अकोला- पत्रकारांचे संघटन आणि समस्या निर्मुलनासोबतच सामाजिक समस्यांना वाचा फोडून दुर्बल घटकांकरिता विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजकार्यात सतत सक्रिय असणाऱ्या महाराष्ट्र...

Read moreDetails

बालदिनानिमित्त बाल हक्क सुरक्षा प्रचारास प्रारंभ

अकोला, दि.14 (जिमाका)- महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे संचालित ‘चाईल्ड लाईन 1098’ या प्रकल्पांतर्गत बालदिनानिमित्त आजपासून ते दि.20 दरम्यान बाल...

Read moreDetails

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सर्वसामान्य जनतेवर त्याचे काय परिणाम होतील !

▪राष्ट्रपती राजवट जरी कालपासून संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली असली तरी सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनावर आणि प्रशासकीय कामांवर याचा कोणताही...

Read moreDetails

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांचं आंदोलन…पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून आज असंख्य शेतकर्यांच्या सह राजभवनावर...

Read moreDetails

महाराष्ट्रातील पत्रकारांचा मोठा विजय

मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांचा मोठा विजय झाला आहे.. अखेर महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे.. शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर...

Read moreDetails
Page 192 of 218 1 191 192 193 218

हेही वाचा