शेती

पातुर बगायत जिरायत परीसरात बिबट्याचे वास्तव्य वाढले ! शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण

पातुर (सुनिल गाडगे) :  पातुर परीसरात बिबट्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन शेतकरी वर्ग भयभीत झाला . या गंभीर...

Read moreDetails

अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल द्यावा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला,दि.११ - रविवार दि.१० रोजी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात झालेला अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीटीमुळे फळबाग व शेतीच्या झालेल्या...

Read moreDetails

प्रभावित भागात सर्वेक्षण व चाचण्यांचा वेग वाढवा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला,दि.११- कोरोना संसर्गाचे रुग्ण अकोला जिल्ह्यात विशिष्ट भागात वाढत आहेत. याच्या कारणांचा शोध घेऊन प्रभावित भागात घरोघरी सर्वेक्षण मोहिम राबवून...

Read moreDetails

काल झालेल्या गारपीट व वादळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान

अकोट(शिवा मगर): दि.10 मे रोजी अकोट तालुक्यात गारपीट व अवकाळी वादळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या वर्षी अकोलखेड मंडळ...

Read moreDetails

वादळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या,शेतकऱ्यांची मागणी

बोर्डी(देवानंद खिरकर ): अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळा मधे काल सायंकाळी दरम्यान झालेल्या वादळी वारा,अवकाळी पाऊस, व गारासह संत्रा उत्पादक शेतकर्याचे...

Read moreDetails

बोर्डी,रामापूर सह परीसरात मेघगर्जना वादळी पाऊसासह गारपिट

बोर्डी(देवानंद खिरकर) -अकोट तालूक्यातिल बोर्डी,रामापुर,शिवपुर या ठिकाणी वादळी वार्यासह, गार सूद्दा पडली तर झाडे सूद्दा पडली आहेत तथा अंदाजे चार...

Read moreDetails

अकोला जिल्हयात वादळी वाऱ्यासह गारपीट,शेतकऱ्यांची धावपळ

अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्हयात अवकाळी अस्मानी संकट उभे ठाकल असून आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी पावसासह गारपीटिला सुरुवात झाली आहे. आज...

Read moreDetails

कृषी पंपांसाठीचे नवीन वीज जोडणी धोरण लवकरच – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई, दि.१० : कृषी पंपांसाठीचे मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले नवीन वीज जोडणी धोरण लवकरात लवकर अंतिम करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री...

Read moreDetails

कापूस उत्पादकांसाठी शासनाने भावांतर योजना लागू करावी : विलास ताथोड

अकोला,दि 10: आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करीत खाजगी खरेदी केंद्रावर किमान 50 टक्के कापूस सिसीआयचा घेण्याबाबत बंधनकारक करावे किंवा प्रत्येक...

Read moreDetails

लाॅकडाऊन मध्ये बोर्डी,शिवपुर,रामापुर परिसरात झाडांची बेसुमार कत्तल,वनविभागांचे अभय,रान कसायाचा मुक्त संचार…..

बोर्डी(देवानंद खिरकर): अकोला वनविभाग अंतर्गत अकोट वर्तुळात येत असलेल्या ग्रामीण भागात लाॅकडाऊन व सचांरबदी लागु असताना सुध्दा बोर्डी परिसरात कुठलिही...

Read moreDetails
Page 49 of 57 1 48 49 50 57

हेही वाचा

No Content Available