शेती

सोयाबीन पिकाची कृषी विभागाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली पाहणी…..

तेल्हारा (प्रतिनिधी)- दहिगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी बीज निरीक्षक कृषी अधिकारी प,स,तेल्हारा येथे सोयाबीन बियाणे शेतात न निघाल्या बाबत तक्रारी कल्या...

Read moreDetails

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांसोबत करारनामे, आधार प्रमाणीकरणाचे काम तत्काळ पूर्ण करावे

अमरावती: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतक-यांना तत्काळ नवे कर्ज मिळवून देण्यासाठी बँकांसोबत करारनामे करण्यात येत आहेत. त्यानुसार...

Read moreDetails

कापूस खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना शुल्क आकारु नये- जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे यांचे निर्देश

अकोला,दि.२३- शेतकऱ्यांकडून शासकीय कापूस खरेदी केंद्रावर तसेच जिनिंग फॅक्‍टरी वर कापसाच्या काट्यासाठी (वजन काटा), कापसाची गाडी खाली करण्‍याचे शुल्‍क इ....

Read moreDetails

मूर्तिजापूर मध्ये भाजपा चे कर्जमाफी व पीककर्ज संदर्भात आंदोलन

मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- बँकांमार्फत त्वरित कर्जवाटप व कर्जमाफी करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर तर्फे दिनांक 22 जून रोजी...

Read moreDetails

भाजपा अकोटच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांना बोगस बियाने विकणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

अकोट(देवानंद खिरकर )-सद्या पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांनि आपल्या शेतामध्ये पेरणी आटोपली असुन त्या करिता विविध तालूक्यातिल कृषीसेवा केंद्रा...

Read moreDetails

मा.आ.विद्याताई चव्हाण यांना सावकारग्रस्त शेतऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर संधी द्यावी, सावकार ग्रस्त शेतकरी समितीची मागणी….

अकोट(देवानंद खिरकर): विदर्भासह महाराष्ट्रात सावकाराविरोधी कठोर कार्यवाहीची सुरूवातच विद्याताई मुळे झाली आहे. मा.विद्याताईंनि मागिल 6 वर्षात प्रत्येक.अधिवेशनात अवैध.सावकारीचा मुद्दा मांडला....

Read moreDetails

शेतक-यांच्या बांधावर खते बियाणे पोहचविण्याची सरकारी घोषणा वांझोटी, तात्काळ आवश्यक साठा उपलब्ध करून द्या – वंचित्त बहुजन आघाडी.

अकोला दि. १५ - कोरोनाचा पार्शवभूमीवर खरीप हंगामात खते , बियाणे देण्याचा उपक्रम राज्य सरकारने कृषी विभागाच्या मदतीने आखला असल्याची...

Read moreDetails

सोयाबिनः उगवण क्षमता तपासुन बियाणे पेरणी करा- विभागीय कृषि सहसंचालकांचे आवाहन

अकोला,दि.१२- शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२० साठी स्वत:कडील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून बियाणे पेरणी करावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक,...

Read moreDetails

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी मंत्रालयानं ३ मोठ्या कामांना केली सुरुवात

नवी दिल्लीः शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयानं ३ मोठ्या सुधारणांसाठी कामाला सुरुवात केली...

Read moreDetails

बळीराज्याने शेतीमध्ये पेरणीची घाई करू नये,कृषी तज्ज्ञांचा सल्ला

पावसाळा आला की शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरु होतात. मग त्यामध्ये आपण कुठले पीक घ्यायचे त्यापासून तर त्याला कुठले खत टाकायचे...

Read moreDetails
Page 44 of 57 1 43 44 45 57

हेही वाचा

No Content Available