महाराष्ट्र

दुकानांच्या वेळा आठ वाजेपर्यंत वाढवणार! नियम कोठे लागू होणार?

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील दुकानांच्या वेळा चार तासांनी वाढणार आहेत. यासंदर्भात आजच आदेश निर्गमित...

Read moreDetails

१६ कोटींचे इंजेक्शन दिलेल्या पुण्याच्या वेदिका शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी : स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या वेदिका सौरभ शिंदे या अकरा महिन्यांच्या चिमुकलीचे रविवारी (दि. १)...

Read moreDetails

मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस कोल्हापुरात आमने-सामने

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails

Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल

मुंबई : राज्यात ११ जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या नियंत्रणात येईपर्यंत, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवले जातील. मात्र, उर्वरित २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल...

Read moreDetails

14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, उद्योजकता वाढवण्यावर सरकारचा भर

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून (Second Wave) राज्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनसह (Lockdown) इतर निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून (districts...

Read moreDetails

दरडी कोसळून ७६ जणांचा मृत्यू; ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई । राज्यात कोसळणा-या पावसामुळे कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर,सिंधुदुर्ग,ठाणे जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.मुसळधार पावसामुळे एकूण ८९०...

Read moreDetails

तुम्ही स्वत:ला सावरा,बाकीचं आमच्यावर सोडा,आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू

महाड । तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे.त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा.बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा.आम्ही तुमचं पुनर्वसन करू.सर्वांना मदत दिली जाईल,अशा शब्दांत आधार...

Read moreDetails

रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 36 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना

रायगड : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे....

Read moreDetails

MH CET अकरावी प्रवेश परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची वेबसाईट केली बंद; ‘हे’ कारण आलं समोर

मुंबई : कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा...

Read moreDetails

गावातील पथदिव्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या वीज जोडण्या पूर्ववत करणार

मुंबई । राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित विभागांच्या वरीष्ठ...

Read moreDetails
Page 102 of 137 1 101 102 103 137

हेही वाचा