• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, January 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

कोल्हापूर : ४२ मुलांचे खून करणार्‍या दोघी बहिणींचा फाशी टाळण्यासाठी आटापिटा

Our Media by Our Media
December 20, 2021
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
132 1
0
murder crime
33
SHARES
949
VIEWS
FBWhatsappTelegram

कोल्हापूर : 42 लेकराचं अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करणार्‍या क्रूरकर्मा रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींचे भवितव्य येत्या काही दिवसांत ठरणार आहे. फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्यासाठी या बहिणींनी 2014 मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील अंतिम सुनावणी नुकतीच पूर्ण झाली.

आपल्या दया याचिकेवर अन्यायकारक विलंब केल्याचा दावाही दोघींनी केला आहे. त्यामुळे आपणाला प्रचंड मनःस्ताप झाला आणि जगण्याच्या मूलभूत हक्‍काचं उल्‍लंघन झाल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार, सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

1996 मध्ये कोल्हापुरात 14 लहान मुलांचे अपहरण करून त्यापैकी पाच जणांची हत्या केल्याप्रकरणी रेणुका शिंदे, सीमा गावित आणि त्यांची आई अंजना गावित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी अंजना गावितचा काही वर्षांपूर्वी कारागृहात मृत्यू झाला. 2001 मध्ये दोघी बहिणींना न्यायालयाने दोषी ठरवले. 2004 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनाविली. 2006 मध्ये सुप्रीम कोर्टानेही त्यांची फाशी कायम केली. 22 ऑक्टोबर 1996 पासून दोघीही कोठडीत आहेत. 2014 मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

…तर त्यांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी

सीमा गावित आणि रेणुका शिंदे यांनी 2006 मध्ये राष्ट्रपतींकडे दया अर्ज केल्याचे त्यांचे वकील अनिकेत वगळ यांनी अंतिम सुनावणीवेळी युक्‍तिवादात सांगितले; मात्र गुन्ह्यांची तीव्रता आणि क्रौर्य पाहता त्यांच्या मृत्युदंडाची शिक्षा कमी करता येणार नाही, असे सरकारी वकील अरुणा पै यांनी युक्‍तिवादात स्पष्ट केले. न्यायालय त्यांची शिक्षा कमी करण्याचा विचार करत असेल, तर त्यांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी युक्‍तिवादात केली आहे.

Tags: childrenCrimeKolhapurMurdersisters
Previous Post

९० टक्के पेक्षा जास्त लसीकरणः ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर विशेष पुरस्कार; ३१ डिसेंबर पर्यंत मुदत

Next Post

आता मतदान ओळखपत्रही करावे लागणार आधारशी लिंक, लोकसभेत सादर होणार विधेयक

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Private: आधार कार्ड अनिवार्य केल्याने मतदार मतदान केंद्रावरून परतले

आता मतदान ओळखपत्रही करावे लागणार आधारशी लिंक, लोकसभेत सादर होणार विधेयक

अकोल्यातील अशोक वाटीकेच्या दोन्ही बाजूने रस्ता झाल्यास अपघात वाढतील, त्वरित उपाययोजना करा- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

अकोल्यातील अशोक वाटीकेच्या दोन्ही बाजूने रस्ता झाल्यास अपघात वाढतील, त्वरित उपाययोजना करा- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.