• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 4, 2023
36 °c
Akola
37 ° Mon
37 ° Tue
37 ° Wed
36 ° Thu
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

UN Report: येत्या काळात भारताला करावा लागणार ‘तीव्र पाणी टंचाई’चा सामना

Our Media by Our Media
March 23, 2023
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
98 2
0
UN Report
14
SHARES
715
VIEWS
FBWhatsappTelegram

UN Report : संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात भारताबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. येत्या काळात म्हणजे 2050 पर्यंत भारतासमोर जगातील सर्वात मोठे जलसंकट उभे राहणार असून भारतीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असे UN ने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच भारतासोबत शेजारील पाकिस्तान आणि चीन या देशात देखील पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होणार आहे. दरम्यान अनेक नद्यांमधील पाणी प्रवाहाची स्थितीही कमकुवत होईल, असे यूएन रिपोर्टमध्ये (UN Report) सांगण्यात आले आहे.

UN ने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, जगातील १.७ ते २.४० अब्ज शहरी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. २०१६ मध्ये जगभरातील ९.३३ कोटी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागत होता. युनायटेड नेशन्स वॉटर कॉन्फरन्स २०२३ च्या पूर्वी ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड वॉटर रिपोर्ट २०२३’ (UN Report) जारी करण्यात आला आहे. यामध्ये येत्या काही वर्षांमध्ये अनेक देशांना पाणी संकटाचा कशाप्रकारे सामना करावा लागेल हे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

डोकेदुखीकडे नका करू दुर्लक्ष, मायग्रेनचा त्रास तर नाही ना? जाणून घ्या कारणे आणि उपाय

महाराष्ट्र सरकार-बजाज फिनसर्व्हमध्ये करार पुण्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक, ४० हजार नोकऱ्यांची संधी

२६ टक्के लोकांना अद्याप शुद्ध पाणी नाही

जगातील २६ टक्के लोकसंख्येला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. तर केवळ ४६ टक्के लोकांनाच पिण्याच्या पाण्याचा लाभ घेता येत आहे. UN च्या वतीने युनेस्कोने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगातील दोन ते तीन अब्ज लोक वर्षातून किमान एक महिना पाणीटंचाईशी झगडतात. त्यामुळे येत्या काळात हे पाणी संकट आणखी वाढणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

अहवालात इतरही दावे

आशिया खंडातील सुमारे ८०% लोकसंख्या जलसंकटाचा सामना करत आहे.

भारतासह, ईशान्य चीन आणि पाकिस्तानवर हे जलसंकट सर्वाधिक आहे.

जलसंकटाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल असा अंदाज या रिपोर्टमधून व्यक्त करण्यात आला आहे.

हिमनद्या वितळल्यामुळे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या प्रमुख हिमालयातील नद्यांचा प्रवाह कमी होणार असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Previous Post

सुमधुर स्वरांनी सजली पाडवा पहाट, स्वर साधना व किड्स पॅराडाईजचा उपक्रम

Next Post

शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन

RelatedPosts

डोकेदुखीची समस्या, जाणून घ्या काय आहेत कारणे?
Featured

डोकेदुखीकडे नका करू दुर्लक्ष, मायग्रेनचा त्रास तर नाही ना? जाणून घ्या कारणे आणि उपाय

June 3, 2023
देवेंद्र फडणवीस
Featured

महाराष्ट्र सरकार-बजाज फिनसर्व्हमध्ये करार पुण्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक, ४० हजार नोकऱ्यांची संधी

June 3, 2023
Featured

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना

June 2, 2023
Mahatma Jyotirao Phule
Featured

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील 734 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित

June 1, 2023
विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी
Featured

विशेष लेख- शासन आपल्या दारी : योजनांची माहिती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

June 1, 2023
शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी
Featured

शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी

June 1, 2023
Next Post
sanjay khadse

शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन

TEJSVINI

‘तेजस्विनी’ बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मेळावा अकोला येथे आजपासून

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना भरड धान्याच्या बेकरी उत्पादनांमुळे लोहाऱ्याच्या शेतकरी गटाला सापडला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना भरड धान्याच्या बेकरी उत्पादनांमुळे लोहाऱ्याच्या शेतकरी गटाला सापडला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

May 31, 2023
Temperature-summer (1)

राज्यात ४ जूननंतरच पाऊस, तोपर्यंत उष्णतेची लाट पारा जाणार ४० ते ४२ अंशांवर

June 1, 2023
एकनाथ शिंदे

राज्यातील महिलांसाठी ‘महिला केंद्रीत पर्यटन धोरण’ राबवणार- राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

May 30, 2023
HSC Result 2022 : बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के

Maharashtra Board SSC Result 2023 : प्रतीक्षा संपली, उद्या दहावीचा निकाल

June 1, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks