• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 19, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

UN Report: येत्या काळात भारताला करावा लागणार ‘तीव्र पाणी टंचाई’चा सामना

Our Media by Our Media
March 23, 2023
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
99 2
0
UN Report
14
SHARES
720
VIEWS
FBWhatsappTelegram

UN Report : संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात भारताबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. येत्या काळात म्हणजे 2050 पर्यंत भारतासमोर जगातील सर्वात मोठे जलसंकट उभे राहणार असून भारतीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असे UN ने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच भारतासोबत शेजारील पाकिस्तान आणि चीन या देशात देखील पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होणार आहे. दरम्यान अनेक नद्यांमधील पाणी प्रवाहाची स्थितीही कमकुवत होईल, असे यूएन रिपोर्टमध्ये (UN Report) सांगण्यात आले आहे.

UN ने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, जगातील १.७ ते २.४० अब्ज शहरी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. २०१६ मध्ये जगभरातील ९.३३ कोटी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागत होता. युनायटेड नेशन्स वॉटर कॉन्फरन्स २०२३ च्या पूर्वी ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड वॉटर रिपोर्ट २०२३’ (UN Report) जारी करण्यात आला आहे. यामध्ये येत्या काही वर्षांमध्ये अनेक देशांना पाणी संकटाचा कशाप्रकारे सामना करावा लागेल हे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

२६ टक्के लोकांना अद्याप शुद्ध पाणी नाही

जगातील २६ टक्के लोकसंख्येला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. तर केवळ ४६ टक्के लोकांनाच पिण्याच्या पाण्याचा लाभ घेता येत आहे. UN च्या वतीने युनेस्कोने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगातील दोन ते तीन अब्ज लोक वर्षातून किमान एक महिना पाणीटंचाईशी झगडतात. त्यामुळे येत्या काळात हे पाणी संकट आणखी वाढणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

अहवालात इतरही दावे

आशिया खंडातील सुमारे ८०% लोकसंख्या जलसंकटाचा सामना करत आहे.

भारतासह, ईशान्य चीन आणि पाकिस्तानवर हे जलसंकट सर्वाधिक आहे.

जलसंकटाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल असा अंदाज या रिपोर्टमधून व्यक्त करण्यात आला आहे.

हिमनद्या वितळल्यामुळे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या प्रमुख हिमालयातील नद्यांचा प्रवाह कमी होणार असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Previous Post

सुमधुर स्वरांनी सजली पाडवा पहाट, स्वर साधना व किड्स पॅराडाईजचा उपक्रम

Next Post

शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन

RelatedPosts

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी
अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम
Featured

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शुभारंभ
Featured

प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शुभारंभ

October 6, 2025
सरकारी लॅबमधील चाचणीनंतरच होणार कफ सिरपची निर्यात १ जूनपासून नवीन नियम लागू
Featured

कोल्ड्रिफ सिरपबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन वितरणास मनाई

October 6, 2025
Next Post
sanjay khadse

शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन

TEJSVINI

‘तेजस्विनी’ बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मेळावा अकोला येथे आजपासून

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.