अकोला -एकीकृत मध्यवर्ती भिमोत्सव समिती २०२२ च्या वतीने आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन मोटरबाईक रॅली करण्यात आली होती.सदर रॅलीस एड बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर ह्यांनी रॅलीचे अग्रभागी असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध ह्यांचे पुतळ्याना पुष्प अर्पण करून झेंडी दाखवून केली सुरुवात.शहीद स्मारक, नेहरू पार्क येथून शहिदाना अभिवादन करीत रॅली निघाली. रॅलीचे नेतृत्व नियोजन समिती
राजेंद्रभाऊ पातोडे,
डॉ धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधती ताई सिरसाट,बालमुकुंद भिरड,प्रमोद देंडवे,
एड संतोष रहाटे, मनोहर पंजवानी,शंकर इंगळे, वंदनताई वासनिक, गजानन गवई, सचिन शिराळे, जीवन डिगे, सम्राट सुरवाडे, पुष्पताई इंगळे ह्यांनी केले.
हुतात्मा चौक ते सिव्हिल लाईन्स, दुर्गा चौक, अग्रसेन चौक, रेल्वे स्टेशन चौक ते शिवाजी कॉलेज, मानेक टॉकीज ते सिटी कोतवाली जवळून मनपा समोरुन बस स्थानक ते अशोक वाटिका येथे समारोप करण्यात आला.
अभिवादन रॅली मध्ये मोठ्या संख्येने तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या.रॅलीचे मार्गा मध्ये
बारा बलुतेदार संघटना आणि ओबीसी संघटना चे बालमुकुंद भिरड, एड संतोष रहाटे ह्यांचे पुढाकाराने सिव्हिल लाईन चौक येथे स्वागत करुन थंड पाणी,ताक चे वाटप करण्यात आले,तर
एल आर टि कॉलेज समोर ज्योतीताई खिल्लारे, दुर्गा चौक येथे आकाश गवई,कोर्टा समोर अकोला वकील संघाच्या वतीने तर जनता बँक चौकात मनोहर पंजवानी यांनी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करत थंड पेयाचे वाटप केले.
______
*रक्तदान शिबीराचे १४ एप्रिल दुपारी १२.०० वाजता एकीकृत मध्यवर्ती समितीचे वतीने स्थळ:- अशोक वाटीका येथे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबारात युवक, युवती आणि महिलां ह्यांचेसह
बहूजन आंबेडकरी समूहाने प्रचंड संख्येने सहभाग नोंदविला.रॅली आणि शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रभाताई शिरसाट,आकाश शिरसाट, सावित्री राठोड,पप्पु मोरे, , निलेश देव,जय रामा तायडे,सुमय्या अली, श्रीकांत घोगरे,धिरज इंगळे,एड मिनल मेंडे, पुरषोत्तम अहीर,प्रतुल विरघट, सुरेंद्र तेलगोटे,राम गव्हाणकर, राजुमामा इंगळे,अमोल तिरपुडे, रवि वानखडे, सतिष वानखडे,निखिल वाकोळे,दीनकर खंडारे,विजय तायडे,मंगेश बलखंडे, संतोष गवई,धम्मा दंदी, विशाल वानखडे,सुगत तायडे, आशिष मांगुळकर, आकाश संजय गवई, स्वप्निल सोनोने,प्रसनजीत रगडे, विकास सदांशिव, रंजित वाघ, सतिष जंजाळ,रामाभाऊ तायडे, डॉ सुनिल शिराळे,आकाश जंजाळ, सुमित भांबोरे, अमोल बी शिरसाट,
एड प्रशिक मोरे,पवन ग. गवई,अक्षय भालेराव, ,शुभम कवळे,शेखर इंगळे,प्रथमेश गोपणारायन, आशिष सोनोने,पद्यानंद वानखडे,सुरज दामोदर,चिकु सुरवाडे,
रत्नपाल डोंगरे,लवेश वरघट,शुभम हिवाळे,
सतिष जंजाळ,निकीला मेश्राम,साक्षी गवई,अजय तायडे,विधीश बोराडे, अक्षय डोंगरे, अनिकेत शिरसाट,आदीत्य इंगळे, आशिष गिरी, बबलुभाऊ पातोडे,सरलाताई मेश्राम,मंतोश मोहोळ, सुवर्णा जाधव, मायाताई इंगळे, संध्याताई शिराळे,सरोज वाकोळे, लीलाबाई सहस्रबुद्धे,सावदेकरताई, मंगला शिरसाट, मंदाताई शिरसाट, सुनिता गजघाटे, सुनंदा चांदणे, द्वारकाबाई शिरसाट, शुभांगी सोनोने, कल्पना महल्ले, श्रीकृष्ण देवकुणबी, हरीष रामचवरे,प्रतिभा नागदेवते, मेजर सचिन सदांशिव, प्रशांत वरघट,गोलु खिल्लारे, नितीन प्रधान,अजय थोरात, निशांत सरकटे, सचिन गवई, उमेश मोरवाल,सागर वाहुरवाघ, स्वप्निल बागडे, धम्मापाल तायडे
ह्यांनी परिश्रम घेतले.