• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, November 5, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Bharat Bandh Today : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, गाजीपूर सीमेवर ठिय्या

Our Media by Our Media
September 27, 2021
in राष्ट्रीय, शेती
Reading Time: 1 min read
100 3
0
Bharat Bandh Today : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, गाजीपूर सीमेवर ठिय्या
16
SHARES
736
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली:  केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज ४० हून अधिक शेतकरी संघटनांनी भारत बंदची (Bharat Bandh Today) हाक दिली आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ४ पर्यंत सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, संस्था, बाजार, दुकाने आणि उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संयुक्त किसोन मोर्चाच्या नेतृत्त्वाखाली होत असलेल्या या बंदला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हरियाणात कुरुक्षेत्रच्या शाहाबाद भागातील दिल्ली- अमृतसर राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातून गाजीपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. याबाबतची माहिती दिल्ली पोलिसांनी ट्विट करत दिली आहे.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांनी एनएच-९ आणि एनएच २४ वर आंदोलन सुरु केल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
भारत बंद (Bharat Bandh Today) आंदोलनामुळे हरियाणातील रस्ते, रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. जिंद जिल्ह्यात २५ ठिकाणी महामार्ग रोखून धरण्यात आला आहे. पंजाबमध्येही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शंभू सीमा (पंजाब-हरियाणा सीमा) मार्ग सायंकाळी ४ पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत भारत बंदला पाठिंबा दिला आहे. ”शेतकऱ्यांचा अहिंसक सत्याग्रह आजही अखंड सुरु आहे. मात्र, शोषण करणाऱ्या सरकारला हे पसंद नाही. त्यासाठी आज भारत बंद आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा : नाना पटोले

अकोला : दिल्लीच्या सीमेवर वर्षभरापासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलना दरम्यान काही शेतकरी शहीद झाले. परंतु केंद्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. या विषयास अनुसरुन 27 सप्टेंबर रोजी डाव्या संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला काँग्रेसचा पाठिंबा असून अकोल्यात काँग्रेसची रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

तीन कृषी कायद्यांना विरोध, वाढती महागाई, बेरोजगारी, कामगारांचे प्रश्न उग्ररुप धारण करीत असूनही मोदी सरकारचे त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे निद्रीस्त शासनाला जागे करण्याचा प्रयत्न आंदोलनातून करण्यात येणार आहे. सोमवारच्या आंदोलनानेही शासन नमले नाही तर भविष्यात तीव्र लढा द्यावा लागेल, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Tags: farmer
Previous Post

नवी योजना! PM मोदी आज करणार शुभारंभ, आधारप्रमाणे मिळणार हेल्थ ID

Next Post

आयपीएल सट्ट्यावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींना अटक!

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 1, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
Next Post
आयपीएल सट्ट्यावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई

आयपीएल सट्ट्यावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींना अटक!

लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदूर-दौंड एक्‍स्‍प्रेसचे दोन डबे घसरले

लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदूर-दौंड एक्‍स्‍प्रेसचे दोन डबे घसरले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.