• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, December 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा

Media Desk by Media Desk
September 1, 2021
in Featured, अर्थकारण, तंत्रज्ञान, योजना, शेती
Reading Time: 1 min read
227 2
0
खतांच्या किंमती पूर्ववत: शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खते उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी
50
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

मोदी सरकारने लागू केलेली तीन कृषि विधेयके रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्श्वभूमीवर आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. ज्या योजना सरकारने सुरु केल्या आहे. त्यांना त्याचा कसा फायदा झाला? गावातील तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना त्यांनी याची माहिती दिली का? ते जाणून घेतल्या. मोदी यांनी शेतकऱ्यांशी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधला. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मोदी देशभरातील २५०० चौपालांमधील शेतकर्‍यांना संबोधित केले. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणून भाजप साजरा करत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हस्तांतरित केला. १८००० कोटी रुपये नऊ कोटीहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले. मोदी म्हणाले, आज एका क्लिकवर देशातील ९ कोटी पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये थेट जमा झाले आहेत. ही योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून १ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषण दरम्यान पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, मला आज खेद आहे की हा लाभ पश्चिम बंगालमधील ७० लाखाहून अधिक शेतकरी आणि भावंडांना मिळवता आला नाही. बंगालच्या २३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. परंतु एवढ्या दिवसांपासून राज्य सरकारने पडताळणी प्रक्रिया थांबविली आहे. जनता स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना फार बारकाईने पाहात आहे. पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांच्या हिताची भाषा न करणारे पक्ष दिल्लीतील नागरिकांना शेतकऱ्यांच्या नावाने त्रास देण्यास गुंतले आहेत, ते देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात मग्न आहेत.

Previous Post

ईसापुर सह तेल्हारा तालुक्यातील प्रधानमंञी आवास योजने अंतर्गत अपाञ केलेल्या लाभार्थ्यांचा पुन्हा सर्व्हे करा

Next Post

श्री शिवाजी मंडळा तर्फे आठवाडी बाजार परीसरात तसेच उद्यानामध्ये केले मोहक वृक्षांचे संगोपन

RelatedPosts

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
Next Post
श्री शिवाजी मंडळा तर्फे आठवाडी बाजार परीसरात तसेच उद्यानामध्ये केले मोहक वृक्षांचे संगोपन

श्री शिवाजी मंडळा तर्फे आठवाडी बाजार परीसरात तसेच उद्यानामध्ये केले मोहक वृक्षांचे संगोपन

मूर्तिजापूर

हिवरखेड- सततच्या नापिकीमुळे शेतकरी पुत्राचि गळफास घेऊन आत्महत्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.