डेस्क न्यूज- बळीराजा म्हटला कि येतो नजरेसोमोर शेतकरी शेती पिकत नाही त्यात भाव मिळत नाही म्हणून चक्क गाज्याची शेती करण्यास परवानगी थेट जिल्हाधिकारी यांचायकडे केली.
बळीराजा हा नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी हमीभावामुळे मेटाकुटीस आला आहे. अशातच एका शेतकऱ्याने चक्क गाज्याची शेती करण्याची परवानगी मागीतली ते पण जिल्हाधकारी यांच्या कडे एका पत्राद्वारे केली त्यात दोन एकर मध्ये मला गाज्याची परवा नगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
दि. 25 ऑगस्ट रोजी सदर पत्र सोलापूर जिल्हाधिकारी यांना दिले असून १५ संप्टेंबर पूर्वी मान्यता द्यावी अन्यथा १६ सप्टेंबर रोजी परवानगी मिळाली असे गृहीत धरून लागवड सुरु करणार असे म्हटले आहे.शेतकरी वर्ग आधीच अनेक गोष्टीचा सामना करत असून सदर शेतकऱ्याने असा पवित्रा घेतला असेल.