अकोला – आज जागतिक कामगार दिन आणि संयुक्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार युनियन पक्ष कार्यालयावर कॉ. सुहास अग्निहोत्री यांच्या हस्ते झेंडावन्दन करण्यात आले जिल्हा कार्यालयसह जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज १ मे रोजी सकाळी ठीक ८ ते १० दरम्यान ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे योग्य नियम पाळून आपापल्या घरांवर लाल बावटा फडकवून लाल झेंड्याना सलामी देवुन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्या शहिदांना अभिवादन कॉ. रमेश गायकवाड जगातील जनतेला या कोरोना विषाणुशी व पोटच्या आगिशी एकत्र लढण्याचा संदेश दिला आहे.!
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे भाकप व आयटक जिल्हा सचिव कॉ. रमेश गायकवाड आयटक जिल्हा अध्यक्ष कॉ. एस. एन. सोनोने, कॉ. भा.ना. लांडे गुरूजी, कॉ. सुनीता पाटिल आयटक अंगणवाडी युनियन, कॉ. नयन गायकवाड आयटक राज्य कौंसिल सदस्य, कॉ. मदन जगताप, कॉ. कुरुमदास गायकवाड, कॉ. विद्याधर ढोरे, कृषी विद्यापीठ युनियन कॉ. मायावती बोरकर, कॉ. सविता प्रधान, कॉ. छाया वारके, प्रीति नाईसे, आयटक आशा संघटना, कॉ. दुर्गाताई देशमुख, कॉ. सुरेखा ठोसर, कॉ. कुसुमताई हागे, कॉ. सरोजताई मुर्तिजापुरकर, कॉ. त्रिवेनीताई मानवटकर, कॉ. महानंदा ढोक, कॉ. ज्योति ताथोड, कॉ. कल्पना महल्ले, निर्मला जाभुळकर, संगीता पाटील, सुनंदा दामोदर, उज्वला मेश्राम, बेबी तायडे, हेमलता सपकाळ, सुनंदा दुतोंडे, वंदना इंगळे, मनीषा ताडे, दीपाली इंगळे, हेमलता सपकाळ, सुनंदा दुतोंडे, वंदना इंगळे, मनीषा ताडे , मायाबाई वा. सावळे, बबीता बगाडे, कॉ. रामदास ठाकरे, कॉ. रामभाऊ वानखडे, कॉ. प्रवीण कळसकर, कॉ. राहुल मुंढे, कॉ. विलास किरतकर, कॉ. राजु प्रतापपूरे औधोगिक कामगार, कॉ. सुमीत गायकवाड, कॉ. दर्शन पाटिल, सह शेकडो अंगणवाडी कर्मचारी यांनी झेंडा फड़कवून हा संदेश आपल्या परिवारासह नागरिकांना दिला की शिकागो शहरातील कामगारांनी ८ तासांचा कामाचा दिवस या मागणीसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मृतिनिमित जगभर १ मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. तसेच १०५ कामगार, शेतकऱ्यांच्या लढ्यातून साकारला गेलेल्या संयुक्त महाराष्ट्राचा स्थापना दिन १ मे साजरा करुण संदेश दिला जातो.!
यानंतर सकाळी १० वाजता पक्षाच्या ‘सीपीआय महाराष्ट्र’ व जन आंदोलनाची संघर्ष समीती या फेसबुक पेजवर कॉ. डॉ. कन्हैय्या कुमार यांनी ‘सद्यस्थितीत कामगार चळवळीपुढील आव्हाने’ संबोधित करताना म्हणाले की भारत सरकारला जानेवारी २०२० च्या १ ल्या आठवड्यात व दुसरी कोरोना विषाणुची लाट येणार आहे है माहिती असताना सुद्धा निवडुका घेतल्या मोठ मोठ्या सभाघेतल्या सरकारच्या चुकीच्या आणि नियोजन शून्य कारभारा फटका या देशातील कामगार शेतकरी सर्वसामान्य जणता मृत्युमुखी पडली व त्यांचे अठोनाथ नुकसान झाले आहे नुकसान हेतुपुरस्पर पने करण्यात आले की काय प्रश्न उठावला कामगार शेतकरी सर्व सामान्य जनतेने समोर बेरोजगारी अवैद्य काम बंदी ज्या भावात मालक म्हनेल त्या भावात काम करने इत्या. आव्हान सोबत हे सरकार काय इंग्रजान सारखी तोडा फोड़ा आणि राज्य करन्याच्या मनस्थित आहे.! या विषयावर फेसबुक लाईव्ह व्दारे जनते पुढे ठेवले याला जिल्ह्यातील शेकडो कामगार कर्मचारी यांनी प्रतिसाद दिला असे अनेक व्याख्याने शाहिरि जलसा दिवसभर फेसबुक पेजवर सुरु राहणार आहे.! असे आपल्या प्रसिद्ध पत्रक व वाहिनिस कॉ. नयन गायकवाड यांनी कळविले आहे.!