• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, September 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ? शिक्षणमंत्र्यांनी केला मोठा खुलासा

Media Desk by Media Desk
September 12, 2020
in Featured, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा  सुरू करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात अद्याप शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. संस्थाचालकांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला असून दिवाळीनंतरच याबाबात निर्णय होईल, अशी शक्यता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.त्यामुळे कोरोनाच्या भितीने धास्तावलेल्या पालकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

केंद्राच्या सुचनेनुसार २१ सप्टेंबरपर्यंत राज्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाची संस्थाचालक महामंडळासोबत शुक्रवारी ऑनलाईन बैठक पार पडली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा व शिक्षण विभागातील इतर अधिका-यांचा यावेळी बैठकीत सहभाग होता. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या घडीला शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका यावेळी संस्थाचालकांनी घेतली. शिवाय कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही पसरला आहे. त्यामुळे अशा  परिस्थितीत आपल्या पाल्याला शाळेत कसे पाठवावे, अशी भिती पालकांच्या मनात आहे.त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठवण्यास पालकांचीही सहमती नाही.

हेही वाचा

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

तसेच शाळा सुरू झाल्या तर सॅनिटायझर व इतर स्वच्छतेच्या साहित्य खरेदीसाठी अनुदानाची देखील गरज भासेल. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता दिवाळीपर्यंत तरी शाळा उघडण्याची चिन्हे धुसर आहेत. तर प्रत्यक्ष शाळा सुरू होणार नसल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नववी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याची सशर्त परवानगी दिली. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून लेखी स्वरूपात परवानगी घ्यावी लागणार आहे. मास्कची सक्ती, वारंवार हात धुवणे, अशी खबरदारी घेतच शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Previous Post

खुशखबर : राज्यातील हॉटेल,लॉज,रिसॉर्टस् सुरू करण्यास परवानगी

Next Post

वंचितच्या पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी व अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर निकृष्ठ रस्त्याच्या विरोधात बसलेल्या उपोषनाची सांगता

RelatedPosts

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’
Featured

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर
Featured

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Next Post
उपोषण

वंचितच्या पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी व अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर निकृष्ठ रस्त्याच्या विरोधात बसलेल्या उपोषनाची सांगता

हनुमान

तेल्हाऱ्यातील हनुमान वाटिकेत सुविधांचा अभाव,नागरिक सोसत आहेत मरणयातना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.