• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 30, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यात 74860 रुग्ण; मृत्यूही वाढले पण रुग्णवाढीचा दर झाला कमी

Media Desk by Media Desk
June 4, 2020
in Featured, कोविड १९, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
corona-image
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: राज्यात Corona च्या रुग्णांमध्ये वाढ होणं कायम आहे. एकीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी 122 जणांचा आज राज्यात कोरोनामुळे मृत्यू नोंदवला गेला आहे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर आता कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचा धोका आहे.

आज राज्यात 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यात कोरोना बाधितांची संख्या 74860 एवढी झाली आहे. यात सर्वााधिक रुग्ण मुंबईत आहेत 43492 एवढे रुग्ण सध्या मुंबईत आहेत. शहरात आतापर्यंत 1417 जणांचा मृत्यू नोंदला गेला आहे.

हेही वाचा

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

1 मे ते 1 जून या कालावधीत राज्यातील रुग्णवाढीचा वेग कमी होत असून 1 जूनला तो देशाच्या सरासरीपेक्षाही कमी झाला आहे. सध्या देशात 4.74 टक्के या दराने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी लांबला आहे. त्यामुळे हीदेखील दिलासादायी बाब आहे, असं आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं.

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 43.18 टक्के

मृत्यूदर – 3.45 टक्के

सध्या राज्यात 5,71,915 लोक होम क्वारंटाइन आहेत. 33,674 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 11 वरून 17.5℅ दिवसांवर गेला आहे.

मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर आता कमी झाला आहे, असं मुंबई महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून येतं आहे.

आठवडाभरापूर्वी म्हणजे 27 मे रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत नवीन कोरोना रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर 5.17 टक्के  होता. जो 2 जूनला 3.64 टक्के झाला आहे. याचा अर्थ मुंबईत दररोज नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे.

Previous Post

१३८ अहवाल प्राप्तः ४० पॉझिटीव्ह, १६ डिस्चार्ज

Next Post

काळवीटाला कुत्र्यांनी केले गंभीर जखमी, हिवरखेडकरांनी काळविटाला दिले जीवदान

RelatedPosts

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू
Featured

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

July 28, 2025
कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद
Featured

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

July 28, 2025
राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी
Featured

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

July 25, 2025
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन
Featured

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

July 24, 2025
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा
Featured

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

July 23, 2025
बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
Featured

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

July 23, 2025
Next Post
Hiverkhed

काळवीटाला कुत्र्यांनी केले गंभीर जखमी, हिवरखेडकरांनी काळविटाला दिले जीवदान

meeting with bachu kadu

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर 1 हजार घरकुले साकारणार -जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

July 25, 2025
बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

July 23, 2025
कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

July 28, 2025
जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

July 28, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.