Latest Post

प्रभाग क्र.१ भारतनगरचे विकास कामे त्वरित करावीत :- सैय्यद नासीर

अकोला- मनपामध्ये नव्याने समाविष्ट झालेले शिलोडा, संजय नगर, सह पूर्ण भारत नगर परिसर जेव्हापासून अकोला मनपाच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला...

Read moreDetails

बोर्डी व शिवपूर येथिल शेतकर्यांना विम्याचा लाभच मिळाला नाही

बोर्डी(देवानंद खिरकर)- खरीप 2017,18 सोयाबीन व उडीद या पिकांचा विमा काढला आहे.रितसर आमच्या अकोलखेड व उमरा मंडळामध्धे काढलेल्या सर्व कास्तकारांना...

Read moreDetails

शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये :- आ नितीन देशमुख

(श्याम बहुरुपे) बाळापूर: दि.४ येथील तहसिल कार्यालयात कृषी, महसूल व पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करून पंचनामे करण्याचे निर्देश...

Read moreDetails

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे आज मुंबईत दीर्घ आजाराने निधन

अकोला(प्रतिनिधी)- गत काही दिवसांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या बाबासाहेब धाबेकर यांनी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता अखेरचा ८९ व्या...

Read moreDetails

पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अकोला, दि.4 (जिमाका)- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या मुर्तिजापूर तालुका भागाची आज पालकमंत्री ना.डॉ. रणजीत पाटील यांनी प्रत्यक्ष...

Read moreDetails

विवाह संस्कारातून सदृढ समाज घडतो – डाॕ रणजित सपकाळ

आकोट(देवानंद खिरकर)- विवाह हा एक संस्कार आहे.भारतीय संस्कृती व परंपरेने दिलेला हा संस्कारातूनच कुटुंब समाज घडत असतो.त्यातून सदृढ राष्ट्र निर्माण...

Read moreDetails

शेतातील नुकसानभरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्याची धावाधाव

अकोट प्रतिनिधी (देवानंद खिरकर) - अकोट तालुक्यात आक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार परतीचा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतातील पिकांचे...

Read moreDetails

खिडकी उघडली की पाऊस आणि बातम्या लावल्या की संजय राऊत

अकोला(प्रतिनिधी)- “खिडकी उघडली की पाऊस, आणि बातम्या लावल्या की राऊत” हे वाक्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. भाजप...

Read moreDetails

तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना २५ हजार एकरी मदत द्यावी,अतुल ढोले यांची शासनाकडे मागणी

तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकाची प्रचंड नासाडी झाली असुन शेतकरी पुर्ण पणे खचुन गेला असुन शेतकऱ्यांना आधाराची...

Read moreDetails

हिवरखेड येथे जलाराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी

हिवरखेड(बाळासाहेब नेरकर)-हिवरखेड गावातील विठ्ठल मंदिर मंगल सभागृह येथे ऊत्सव समितीचे वतीने गावातील प्रतीष्ठीत नागरीक आमंञीत लोकांचे ऊपस्तीतीत जलाराम बाप्पाचे मूर्ती...

Read moreDetails
Page 964 of 1309 1 963 964 965 1,309

Recommended

Most Popular