Latest Post

अडगाव बु येथे ईद मिलादूनबी निमित्य शांतता कमिटीची सभा संपन्न

अडगांव (दिपक रेळे)- अडगाव बु. येथे ईद मिलादूनबी निमित्ताने बालाजी मंगल कार्यालयात शांतता समीतिची सभा झाली. त्या सभेला मार्गदर्शक हिवरखेड...

Read moreDetails

शिवसेना बाळापूर तालुका प्रमुख संजय शेळके यांनी नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेचा घेतला आढावा

मोरझाडी (श्याम बहुरुपे): दि. ६ शिवसेना संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर व जिल्हाप्रमुख नवनिर्वाचित आमदार नितिन देशमुख यांचा मार्गदर्शनात तालुका प्रमुख...

Read moreDetails

प्रभाग क्र.१ भारतनगरचे विकास कामे त्वरित करावीत :- सैय्यद नासीर

अकोला- मनपामध्ये नव्याने समाविष्ट झालेले शिलोडा, संजय नगर, सह पूर्ण भारत नगर परिसर जेव्हापासून अकोला मनपाच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला...

Read moreDetails

बोर्डी व शिवपूर येथिल शेतकर्यांना विम्याचा लाभच मिळाला नाही

बोर्डी(देवानंद खिरकर)- खरीप 2017,18 सोयाबीन व उडीद या पिकांचा विमा काढला आहे.रितसर आमच्या अकोलखेड व उमरा मंडळामध्धे काढलेल्या सर्व कास्तकारांना...

Read moreDetails

शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये :- आ नितीन देशमुख

(श्याम बहुरुपे) बाळापूर: दि.४ येथील तहसिल कार्यालयात कृषी, महसूल व पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करून पंचनामे करण्याचे निर्देश...

Read moreDetails

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे आज मुंबईत दीर्घ आजाराने निधन

अकोला(प्रतिनिधी)- गत काही दिवसांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या बाबासाहेब धाबेकर यांनी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता अखेरचा ८९ व्या...

Read moreDetails

पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अकोला, दि.4 (जिमाका)- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या मुर्तिजापूर तालुका भागाची आज पालकमंत्री ना.डॉ. रणजीत पाटील यांनी प्रत्यक्ष...

Read moreDetails

विवाह संस्कारातून सदृढ समाज घडतो – डाॕ रणजित सपकाळ

आकोट(देवानंद खिरकर)- विवाह हा एक संस्कार आहे.भारतीय संस्कृती व परंपरेने दिलेला हा संस्कारातूनच कुटुंब समाज घडत असतो.त्यातून सदृढ राष्ट्र निर्माण...

Read moreDetails

शेतातील नुकसानभरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्याची धावाधाव

अकोट प्रतिनिधी (देवानंद खिरकर) - अकोट तालुक्यात आक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार परतीचा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतातील पिकांचे...

Read moreDetails

खिडकी उघडली की पाऊस आणि बातम्या लावल्या की संजय राऊत

अकोला(प्रतिनिधी)- “खिडकी उघडली की पाऊस, आणि बातम्या लावल्या की राऊत” हे वाक्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. भाजप...

Read moreDetails
Page 959 of 1304 1 958 959 960 1,304

Recommended

Most Popular