मोदी सरकारने केला शेतकऱ्यांचा सत्यानाश – अशोकराव अमानकर यांचा हल्लाबोल,हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी
अकोला: मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातत्याने शेतकऱ्यांचे नुकसान करणारे निर्णय घेतल्याने मोदी सरकारने ...