Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

Latest Post

UIDAI कडून दिलासा, कागदपत्रांशिवाय मिळवा आधार कार्ड

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यावश्यक असे कागदपत्र आहे. भारतीय नागरिक असल्याचा पुरावाच म्हणजे आधार ओळखपत्र होय. कुठल्याही आर्थिक...

Read moreDetails

प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू – राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती, दि. 9: राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे...

Read moreDetails

सोयाबिनवरील चक्रभुंगा या किडीचे व्यवस्थापन

ओळख व नुकसानीचा प्रकार-    सोयाबिन  वरील चक्रभुग्याचा प्रौढ  भुंगेरा फिक्कट तपकिरी रंगाच्या ७ ते १० मिमी  लांब    असतो  व मादी नरापेक्षा मोठी  असते. सोयाबीन  पीकवाढीच्या सुरूवातीच्या काळात मादी  भुंगेरा सोयाबीन पिकाचा...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा

अकोला- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार येत्या दि.१२ पर्यंतच्या कालावधीत  अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तरी संबधित अधिकारी/कर्मचारी/मंडळ...

Read moreDetails

महाडिबीटी प्रणालीवरील प्रलंबित अर्ज दि.१७ पुर्वी अग्रेषित करण्याचे आवाहन

अकोला,दि.९-  सन २०१९-२० या  शैक्षणिक वर्षातील महाडिबीटी  प्रणालीवरील  अनुजाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती   व शिक्षण फी परिक्षा फी योजनेचे काही अर्ज अजुनही...

Read moreDetails

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला उज्जैनमध्ये अटक

उज्जैन : उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबे याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अटक केली आहे. त्याला...

Read moreDetails

अमेरिकेच्या दबावामुळे संपूर्ण जगाचं नुकसान, चीनचा इशारा

अमेरिका सर्व देशांना चीनविरुद्ध भडकवत असून स्वत:च्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेच्या या वाढत असलेल्या दबावामुळे संपूर्ण जगाचं नुकसान...

Read moreDetails

सरकारचा मोठा निर्णय, उज्वला योजनेंतर्गत सप्टेंबरपर्यंत मिळणार मोफत सिलेंडर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले...

Read moreDetails

लॉकडाऊन काळात ५२६ सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२६ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३...

Read moreDetails

गोरगरीबांना हक्काच्या घरांसाठी वाढीव घरकुलांचा प्रस्ताव – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती : गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाव्दारे विविध आवास योजना राबविण्यात येतात. आदिवासी बांधवासह इतरांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा...

Read moreDetails
Page 792 of 1310 1 791 792 793 1,310

Recommended

Most Popular