Sunday, July 13, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

Latest Post

कोरोनामुळे कर्ज वसुली स्थगितीचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढू शकते; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे कर्ज वसुलीला (Moratorium) स्थगिती देण्याचा कालावधी दोन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती आज केंद्र सरकारने...

Read moreDetails

बोर्डी,सुकळी शेतशीवारात मुंग,उडीदच्या सर्व्हेस प्रारंभ……

बोर्डी (देवानंद खिरकर )- तहसीलदार अकोट यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी,सुकळी शेतशिवार मधे मुंग व उडिदच्या पिक...

Read moreDetails

सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाला 7 सप्टेंबर पासून सुरुवात- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोविड १९ या विषाणू संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी सिरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवार...

Read moreDetails

गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी विसर्जन करावे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

अकोला (प्रतिनिधी)- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशउत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावयाचा असून गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी...

Read moreDetails

जिल्ह्यात आज १२ जण कोरोना पॉझिटिव्ह तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु

कोरोना अलर्ट आज मंगळवार दि. १ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार, प्राप्त अहवाल-६९ पॉझिटीव्ह-१२ निगेटीव्ह-५७ अतिरिक्त माहिती आज सकाळी...

Read moreDetails

जिल्ह्यातील नदी काठच्या गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा

अकोला (प्रतिनिधी)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार (दि.4 सप्टेंबर) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे....

Read moreDetails

अवर अकोला न्यूज इम्पॅक्ट-अखेर तेल्हारा पालिकेने केली रातोरात कृत्रिम गणेश घाटाची निर्मित

तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गणेश विसर्जन हे घरी अथवा गणेश घाटांमध्ये करण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र तेल्हारा पालिकेकडून...

Read moreDetails

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा ; ३१ ऑक्टोबर पर्यंत निकाल

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर न जाता...

Read moreDetails

खुशखबर : राज्यातील ई-पासची अट रद्द,एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने अखेर राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी...

Read moreDetails

बोर्डी येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या….

अकोट (देवानंद खिरकर) - अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी माळीपुरा येथिल येथील युवा शेतकरी शिशुपाल श्रिक्रुष्ण लायबर या शेतकर्याने स्वताच्या शेतात...

Read moreDetails
Page 716 of 1304 1 715 716 717 1,304

Recommended

Most Popular