Latest Post

आता व्हॉट्सऍप ठेवता येणार ‘व्हेकेशन मोड’वर

नवी दिल्ली : चॅटींगबरोबरच माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले व्हॉट्सऍपने चार बदल केले असून, यापुढे व्हॉट्सऍप 'व्हेकेशन मोड'वर ठेवता येणार...

Read moreDetails

शेतकऱ्यांना दिलासा : राज्य सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

मुंबई: फडणवीस सरकारकडून मंगळवारी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली असून त्यानुसार उपाययोजना...

Read moreDetails

ड्रग्‍ज प्रकरणी अभिनेता एजाज खान ला अटक

मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता एजाज खानला बेलापूरच्या स्टार हॉटेलमध्ये अटक केले आहे....

Read moreDetails

पेटीएमच्या मालकाकडे २० कोटींच्या खंडणीची मागणी, सेक्रेटरी सोनिया धवनला अटक

नवी दिल्ली : पेटीएम या ई-वॉलेट कंपनीचा मालक विजय शेखर शर्मा याच्याकडे २० कोटींची खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शर्माची सचिव...

Read moreDetails

दिवाळीत आतिषबाजी कायम; फटाके विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीला सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यामुळे नागिरकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांसह दिवाळी आनंदाने साजरी करता येणार...

Read moreDetails

धक्कादायक!! शिर्डीत नवरा-बायकोची मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या

शिर्डी : शिर्डीमध्ये आजची सकाळ एक धक्कादायक घटना घडली अकोले तालुक्याती चास गावातील एकाच कुटुंबात तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची...

Read moreDetails

‘जगी ऐसा बाप व्हावा’ व ‘नानी’  हे दोन्ही चरित्रग्रंथ म्हणजे उत्कृष्ठ “डॉक्युमेंटेशन” डॉ.मुरहरी केळे लिखित पुस्तकावरील परिसंवादात मान्यवरांचा सूर

अकोला :-  ‘जगी ऐसा बाप’ व्हावा’ व ‘नानी’ हे  दोन चरित्रग्रंथ चांगले डॉक्युमेंटेशन असून, उपेक्षित समाजामध्ये जन्मून सामान्यामधून असामान्य माणसे...

Read moreDetails

#MeToo : १० वर्षांनंतर आरोप करणं चुकीचं – सिंधुताई सपकाळ

अत्याचार झाल्यानंतर इतक्या वर्षांनी सगळ्यांना जाग का येते? घटना घडली तेव्हाच आवाज का नाही उठवला असा सवाल ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई...

Read moreDetails

दुष्काळ सदृश्य परिस्थीतीमुळे शेतातील पिकांचे उत्पन्न कमी होणार; शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

अकोला, दि. 22 :- दोन पावसामध्ये पडलेल्या खंडामुळे जमीनीतील आर्द्रता कमी झाली आहे. यामुळे जिल्हयात दुष्काळ सदृश्य परिस्थीती निर्माण झाली...

Read moreDetails
Page 1181 of 1309 1 1,180 1,181 1,182 1,309

Recommended

Most Popular