Thursday, January 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

Latest Post

गृहमंत्री जम्मू काश्मीर दौऱ्यावर मात्र ३० वर्षामधील पहिली घटना फुटीरवाद्यांनी बंद पुकारला नाही

श्रीनगर (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्म-काश्मीर राज्याच्या दौऱ्यावर आहेत पण फुटीरवाद्यांनी बंद पुकारला नाही ! गेल्या ३० वर्षांत...

Read moreDetails

टीम इंडियाची भगवी जर्सी; भगवेकरणाचा आरोप

मुंबई : वर्ल्डकप स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालण्याची शक्यता आहे. याचा समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी...

Read moreDetails

अकोट तालुक्यातील बोर्डी येथील विद्यार्थी पहिल्या दिवशी बैलगाडीतून पोहचले शाळेत

बोर्डी(देवानंद खिरकर)- उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना थोडा हुरहूर करणारा असतो मात्र बोर्डी येथील जिल्हा परिषद शाळा प्रशासनाने...

Read moreDetails

ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु. येथे राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

तुलुंगा बु(प्रतिनिधी) - राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तुलंगा बु येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...

Read moreDetails

कबीर सिंहची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

मागील आठवड्यात बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीचा बहुचर्चित चित्रपट 'कबीर सिंह' प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाची चर्चा सध्या...

Read moreDetails

अबब… तब्बल 96 तास शेतकऱ्यांचा विजपुरवठा खंडित महावितरण पाहत आहे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत ?

हिवरखेड (दिपक रेळे) : शनिवार पासून मंगळवार दुपार पर्यंत एकूण 96 तास दानापूर फिडर वरील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे...

Read moreDetails

HTBT कापूस आणि BT वांग्यासाठी शेतकरी आग्रही, मग सरकारची परवानगी का नाही?

कापसाच्या बंदी असलेल्या HTBT वाणांची लागवड करण्याचं आंदोलन महाराष्ट्रात सध्या शेतकरी संघटनेच्यावतीनं छेडण्यात आलं आहे. विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शरद जोशी...

Read moreDetails

शिवसेनेच्या गावनिहाय व प्रभाग निहाय शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या संदर्भात तसेच पीक विमा मदत केंद्राबाबत आढावा बैठक संपन्न

अकोट(देवानंद खिरकर)- शिवसेना पक्ष प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आदेशान्वये व मा.केंद्रीय मंत्री अरविंदजी सावंत साहेब संपर्क प्रमुख यांचे प्रेरणेने...

Read moreDetails

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांना मिळणार पेन्शन

मुंबई : इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 25 जून 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला देशाच्या लोकशाही इतिहासात एक काळे पर्व...

Read moreDetails

आता मुंबईतला प्रवास होणार आणखी ‘बेस्ट’; किमान भाडे 5 रुपये

मुंबई : मुंबईच्या बेस्ट प्रशासनाकडून प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबईतील बेस्ट प्रवासाचे किमान भाडे 5 रुपये होणार...

Read moreDetails
Page 1022 of 1309 1 1,021 1,022 1,023 1,309

Recommended

Most Popular