राष्ट्रीय

महागाईचा झटका! व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात वाढ

नवी दिल्ली: ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात ४३ रुपयांची वाढ...

Read moreDetails

मेटाकुटीला आलेल्या एअर इंडियाला अखेर टाटांची ताकद, बोली जिंकली, महाराजा पुन्हा उत्तुंग भरारी घेणार?

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण आर्थिक जगताचे लक्ष लागून राहिलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. एअर इंडिया...

Read moreDetails

narayan rane letter to CM : नारायण राणेंकडून सीएम ठाकरेंना लेटर !

नवी दिल्ली: Narayan rane letter to CM : केंद्रीय मंत्री नारायणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद अजूनही शमलेला नाही....

Read moreDetails

Supreme Court : शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले?

नवी दिल्ली : Supreme Court : दिल्लीच्या विविध सीमांवर रस्ते अडवून बसलेल्या शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले, अशी विचारणा सर्वोच्च...

Read moreDetails

PM पोषण शक्ती निर्माण योजना सरकार सुरू करणार, 5 वर्षांपर्यंत करोडो मुलांना मोफत अन्न

नवी दिल्लीः केंद्र सरकार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करणार आहे. या अंतर्गत देशातील कोट्यवधी मुलांना 5 वर्षे मोफत...

Read moreDetails

NEET EXAM : झालेली नीट परीक्षा रद्द करावी ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली : NEET EXAM : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या नीट परिक्षेचा पेपर आधीच फुटला होता. त्यामुळे गत 12...

Read moreDetails

पेट्रोल-डिझेल भडकले! पेट्रोलमध्ये २० तर डिझेलमध्ये २५ पैशांची वाढ

कच्च्या तेलाचा भाव ७५ डॉलर गेले, त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांसाठी तेल आयातीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, कंपन्यांनी आज पेट्रोल...

Read moreDetails

फक्त तीन दिवस उरले, मोदी सरकार नियम बदलणार?; नोकरदारांना 12 तास काम, 15 मिनिटांचाही ओव्हरटाईम

नवी दिल्ली: देशात लवकरच नव्या कामगार नियमांची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची कमाल कालमर्यादा 12...

Read moreDetails

Bharat Bandh : शेतकऱ्यांच्या एल्गारामुळे राजधानी दिल्लीची अभूतपूर्व कोंडी! वाहतूक कोलमडली

नवी दिल्ली: Bharat Bandh : शेतकर्‍यांच्या कृषी कायद्यांच्या विरोधात भारत बंद दरम्यान, दिल्ली आणि एनसीआरच्या भागात वाहतूकीची अभूतपूर्व कोंडी झाली...

Read moreDetails

Bharat Bandh Today : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, गाजीपूर सीमेवर ठिय्या

नवी दिल्ली:  केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज ४० हून अधिक शेतकरी संघटनांनी भारत बंदची (Bharat Bandh Today) हाक दिली...

Read moreDetails
Page 75 of 133 1 74 75 76 133

हेही वाचा

No Content Available