Thursday, November 13, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

राष्ट्रीय

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत 8 हजार...

Read moreDetails

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

अकोला : सैनिक कल्याण विभागातर्फे माजी सैनिकांमधून लिपिक-टंकलेखकांची 72 पदे भरण्यात येत असून, दि. 5 नोव्हेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा, असे...

Read moreDetails

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

अकोला :  भारतीय सैन्यदल, नौदल, व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पुर्व तयारी...

Read moreDetails

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना...

Read moreDetails

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

अकोला : महिला ही संपूर्ण कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचा, देशाचा आधार असते. महिला सशक्त झाल्याशिवाय सुदृढ भारताची कल्पना करता येणार...

Read moreDetails

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

अकोला :  राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीची पाहणी केली.  जिल्हाधिकारी अजित...

Read moreDetails

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

तेल्हारा (प्रतिनिधी)- शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार कडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये तेल्हारा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...

Read moreDetails

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला - जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करणे आवश्यक असुन गावोगाव जागृती झाली पाहिजे. येत्या स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगष्ट...

Read moreDetails

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

लोकांना धान्‍य आणि पैसे मोफत मिळत राहिले तर त्यांना काम करण्याची इच्छाच राहणार नाही. त्यांना मोफत रेशन मिळत आहे आणि...

Read moreDetails

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी आज शुक्रवारी (दि. ७) कर्जदारांना मोठा दिलासा दिला. त्यांनी रेपो दरात २५ बेसिस...

Read moreDetails
Page 1 of 133 1 2 133

हेही वाचा