Wednesday, July 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

शिक्षण

खाजगी कोचिंग क्लासची विद्यार्थ्यांना फी वसुलीची दमदाटी ,शिवसेना महिला आघाडीची आक्रमक

अकोट(देवानंद खिरकर )-सद्या करोनाच्या महामारीने प्रत्येकाला जेरीस आणलेले आहे,कुणाला कामधंदा नाही तर कुणाचे व्यवसाय पूर्णपणे बंद पडलेले आहेत.शेतकऱ्यांची स्थिती तर...

Read moreDetails

राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ? शिक्षणमंत्र्यांनी केला मोठा खुलासा

मुंबई : केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा  सुरू करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र...

Read moreDetails

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना Question Bank मिळणार !

मुंबई (वृत्तसंस्था)। अंतिम वर्षांचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोनामुळे परीक्षा घरातून कशी देता येईल यासाठी मुंबई विद्यापीठात चर्चा सुरू...

Read moreDetails

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेशामधील 70:30 प्रादेशिक कोटा कार्यपध्दती रद्द…“वन महाराष्ट्र,वन मेरिट” असणार वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया

मुंबई  :- राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी...

Read moreDetails

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या युवासेनेची मागणी

तेल्हारा (प्रतिनिधी)- स्थानिक डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालय सत्र 2020 ते 2021 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू असून तेल्हारा तालुक्यातील विद्यार्थ्यांना साठी...

Read moreDetails

MPSC कडून नवीन वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून नव्याने वेळापत्रक आज (ता.०९) जाहीर करण्यात आले. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०, दुय्यम सेवा अराजपत्रित...

Read moreDetails

सक्षम पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : भारतीय संस्कृतीत गुरु शिष्याची समृद्ध परंपरा आहे. विद्यार्थ्यांना गुणवंत, ज्ञानवंत, चारित्र्यसंपन्न बनवून देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षक...

Read moreDetails

एक तासात होणार 50 गुणांची परीक्षा!

मुंबई : विद्यापीठअंतर्गत पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा ही तीन तासांऐवजी एक तासाची व 100 गुणांऐवजी 50 गुणांची घेण्यात येणार असल्याचे...

Read moreDetails

UGC च्या निर्दशानुसार 100% प्राध्यापक भरती सुरु करा व 200 बिंदु आरक्षण उच्च शिक्षण विभागात लागु करा, कनेट-सेट -पीएचडी धारक संघर्ष समिती तेल्हारा ची मागणी

तेल्हारा(विशाल नांदोकार)- महाराष्ट्र शासनाकडून दहा वर्षे अशासकीय अनुदानित महाविद्यालय व विद्यापिठामधे सहाय्यक प्राध्यापक भरती सुरळीत चालू नाही. त्यामुळे राज्यात जवळपास...

Read moreDetails

घरी बसूनच द्या अंतिम वर्ष परीक्षा!

मुंबई : अंतिम वर्षांच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होईल तसेच 15 ते 30...

Read moreDetails
Page 38 of 58 1 37 38 39 58

हेही वाचा

No Content Available