ठळक बातम्या

अर्थसंकल्प फुटीची चौकशी करा, विरोधकांची मागणी

मुंबई  : भाजप- शिवसेनेतील श्रेयवादावरून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प फुटला, असा आरोप करत विरोधी पक्षांनी अर्थसंकल्प फुटीची सायबर क्राइमकडून चौकशी करावी, अशी...

Read moreDetails

चार वर्षांमध्ये 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

महाराष्ट्रात 2015-2018 या चार वर्षांच्या कालावधीमध्ये 12 हजार 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री सुभाष देशमुख...

Read moreDetails

एकतर्फी प्रेमातून खोडसाळपणा; सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी

मुंबईः  मुंबईतील प्रभादेवी येथे असलेले प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यावर काही वेळ खळबळ माजली. परंतु, पोलिसांनी...

Read moreDetails

कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून नदीत उतरलेला जादूगार गायब

कोलकाता : कोलकातामधील हुगली नदीत बुडून ४१ वर्षीय जादूगार बेपत्ता झाला आहे. कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून हुगली नदीत उतरलेला जादूगार पाण्यात...

Read moreDetails

दिल्लीतील १० हजार डॉक्टर आज संपावर

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या दिल्ली मेडिकल असोसिएशन (DMA) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने तीव्र शब्दांत...

Read moreDetails

‘साहेब जेवायला गेलेत, नंतर या…’ होणार बंद! सरकारी बाबूंना दुपारी १ ते २ या वेळेत अर्ध्या तासात उरकावे लागणार जेवण

अमरावती (प्रतिनिधी)- शासकीय कार्यालयांमध्ये खेटे घातल्याशिवाय काम होतच नाही, हा नेहमीचाच अनुभव. अनेकदा कर्मचारी, अधिकारी जेवायला गेले अाहेत, नंतर किंवा...

Read moreDetails

प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी मेळाव्यात शेतकरी हिताचे ठराव, हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती

मुंडगाव(प्रतिनिधी)- मुंडगाव येथील प्रहार जनशक्ती पक्षाचा शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकरी हिताचे ठराव घेण्यात आले. महाराष्ट्रा मध्ये गल्ली पासुनते मुबई पर्यन्त प्रहार...

Read moreDetails

तेल्हारा तालुक्यात शेततळ्यात बुडालेल्या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने, शेतमालकावर गुन्हा दाखल

तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्राम गाडेगाव येथील दोन अल्पवयीन चिमुकल्यांना शेततळ्यात जलसमाधी मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. पोलीस यंत्रणेकडून शेततळ्यात शोधकार्य...

Read moreDetails

राज्याचा बारावीचा निकाल जाहीर यंदाही मुलींनी मारली बाजी,कोकणाचा निकाल अव्वल

मुंबई(प्रतिनिधी) - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्यात बारावीच्या निकाला...

Read moreDetails

मतमोजणी केंद्रावर निकाल पाहून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा मृत्यु

मुंबई(प्रतिनिधी)- मध्य प्रदेशातील 'सीहोर' मतमोजणी केंद्रवर कॉंग्रेसचे सीहोर जिल्हाध्यक्ष रतन सिंह ठाकुर यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यृ झाला. ठाकुर हे 'सीहोर'...

Read moreDetails
Page 212 of 238 1 211 212 213 238

हेही वाचा

No Content Available