ठळक बातम्या

दूध पिशवी जमा करा, ५० पैसे परत मिळवा ; दूध पिशव्यांच्या कचऱ्यावर पुढील महिन्यापासून अंमलबजावणी

मुंबई - राज्यात दररोज १ कोटी दुधाच्या पिशव्यांपासून तयार होणाऱ्या ३१ टन कचऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने नामी उपाय शोधला आहे....

Read moreDetails

सलग दुसऱ्या दिवशी महागले पेट्रोल-डीझेल, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी पेट्रोल ५ तर डिझेल ६ पैसे प्रति लीटरने...

Read moreDetails

अद्यापही टीम इंडिया धोनीच्या भरवशावर, विराटने केला खुलासा

मॅंचेस्टर : भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग पाचवा विजय नोंदवत सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. विराट सेनेने मॅेचेस्टरमध्ये झालेल्या...

Read moreDetails

मराठा आरक्षणाला हाय कोर्टाची मान्यता, पण आता पुढे काय?

मुंबई : मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्टाने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने मंजूर केलेल्या 16 टक्के आरक्षणाऐवजी 12 ते 13 टक्के...

Read moreDetails

टीम इंडियाची भगवी जर्सी; भगवेकरणाचा आरोप

मुंबई : वर्ल्डकप स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालण्याची शक्यता आहे. याचा समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी...

Read moreDetails

HTBT कापूस आणि BT वांग्यासाठी शेतकरी आग्रही, मग सरकारची परवानगी का नाही?

कापसाच्या बंदी असलेल्या HTBT वाणांची लागवड करण्याचं आंदोलन महाराष्ट्रात सध्या शेतकरी संघटनेच्यावतीनं छेडण्यात आलं आहे. विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शरद जोशी...

Read moreDetails

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांना मिळणार पेन्शन

मुंबई : इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 25 जून 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला देशाच्या लोकशाही इतिहासात एक काळे पर्व...

Read moreDetails

आता मुंबईतला प्रवास होणार आणखी ‘बेस्ट’; किमान भाडे 5 रुपये

मुंबई : मुंबईच्या बेस्ट प्रशासनाकडून प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबईतील बेस्ट प्रवासाचे किमान भाडे 5 रुपये होणार...

Read moreDetails

IPS अजय पाल शर्माने बलात्काराच्या आरोपीला घातल्या गोळ्या

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये पोलीस अधीक्षक अजय पाल शर्मा यांनी हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला पायावर...

Read moreDetails

‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

मुंबई : राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत आत्तापर्यंत शेतकऱ्यांची २४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. दीड लाखापर्यंत ही...

Read moreDetails
Page 211 of 238 1 210 211 212 238

हेही वाचा

No Content Available