Saturday, November 29, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

शेतकऱ्यांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जावू नये: तुपकर

मूर्तिजापूर (प्रतिनिधी) : शेतकरऱ्यांप्रती बेजबाबदार शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नको त्यांच्या कृषी उत्पादनास हमी भाव पाहिजे, असे...

Read moreDetails

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

अकोला(प्रतिनिधी) – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज झालेल्या...

Read moreDetails

सुशीलकुमार शिंदे यांच्या बेताल वक्तव्याविरोधात उद्या मारवाडी समाजाकडून तेल्हारा बंदचे आवाहन

तेल्हारा(प्रतिनिधी) : नागपूर येथील एका कार्यक्रमामध्ये देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मारवाडी समाजाच्या विरुद्ध बेताल असे वक्तव्य दि ५...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचं पहिले पोस्टर रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनत असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकचं पोस्टर लाँच वानखेडे स्टेडिअमवर नुकतंच झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र...

Read moreDetails

सुशांत सिंहच्या ‘सोन चिडिया’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

‘सोन चिडिया’ चित्रपटामध्ये बॉलिवूडचा हँडसम हंक सुशांत सिंह राजपूत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे....

Read moreDetails

सर्वोपचार रूग्णालयामध्ये भरती असलेले रूग्णांचे नातेवाईक यापुढे उपाशीपोटी राहता कामा नये -पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील

अकोला :- सर्वोपचार रुग्णालयांमध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. या रुग्णालयांत येणारे रूग्ण व त्यांच्या सोबतचे...

Read moreDetails

अकोल्यात 9 व 10 फेब्रुवारीला भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन

अकोला :- जनसामान्यांच्या आरोग्यासाठी, दि. 9 व 10 फेब्रुवारी 2019 रोजी अकोला शहरातील शासकीय वैदयकीय महाविदयालयात भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन...

Read moreDetails

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली रिधोरा गावाची पाहणी ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या अडचणी

अकोला :- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावाला भेट देऊन गावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा...

Read moreDetails

ऑस्ट्रेलियात भारताचा ऐतिहासिक मालिका विजय; ७२ वर्षांनी भारतानं मालिका जिंकली

सिडनी : विराट कोहली च्या नेतृत्त्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली आहे. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित...

Read moreDetails

मानवी जीवनात देवालयाइतकेच वाचनालयाचे महत्व असावे -पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील

अकोला :- मनुष्य जीवनात वाचनाचे फार महत्व आहे. मनुष्य जे वाचतो, जे लिहीतो ते कधीही विसरत नाही. मानवी जीवनात देवालयाइतकेच...

Read moreDetails
Page 785 of 875 1 784 785 786 875

हेही वाचा

No Content Available