Friday, June 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अकोला, दि.4 (जिमाका)- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या मुर्तिजापूर तालुका भागाची आज पालकमंत्री ना.डॉ. रणजीत पाटील यांनी प्रत्यक्ष...

Read moreDetails

विवाह संस्कारातून सदृढ समाज घडतो – डाॕ रणजित सपकाळ

आकोट(देवानंद खिरकर)- विवाह हा एक संस्कार आहे.भारतीय संस्कृती व परंपरेने दिलेला हा संस्कारातूनच कुटुंब समाज घडत असतो.त्यातून सदृढ राष्ट्र निर्माण...

Read moreDetails

शेतातील नुकसानभरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्याची धावाधाव

अकोट प्रतिनिधी (देवानंद खिरकर) - अकोट तालुक्यात आक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार परतीचा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतातील पिकांचे...

Read moreDetails

खिडकी उघडली की पाऊस आणि बातम्या लावल्या की संजय राऊत

अकोला(प्रतिनिधी)- “खिडकी उघडली की पाऊस, आणि बातम्या लावल्या की राऊत” हे वाक्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. भाजप...

Read moreDetails

तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना २५ हजार एकरी मदत द्यावी,अतुल ढोले यांची शासनाकडे मागणी

तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकाची प्रचंड नासाडी झाली असुन शेतकरी पुर्ण पणे खचुन गेला असुन शेतकऱ्यांना आधाराची...

Read moreDetails

हिवरखेड येथे जलाराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी

हिवरखेड(बाळासाहेब नेरकर)-हिवरखेड गावातील विठ्ठल मंदिर मंगल सभागृह येथे ऊत्सव समितीचे वतीने गावातील प्रतीष्ठीत नागरीक आमंञीत लोकांचे ऊपस्तीतीत जलाराम बाप्पाचे मूर्ती...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ सर्वोतोपरी मदत करू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला (दीपक गवई)- ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळालीच पाहिजे.सरकारी पंचनाम्यावर मदत केली जाईल. शासकीय यंत्रणांची जबाबदारी आहे,त्यांनी...

Read moreDetails

उद्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर…अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची करणार पाहणी

अकोला(दिपक गवई)- अकोला राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस उद्या दिनांक 3 नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी 11 वाजता अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची...

Read moreDetails

पीक विमा कंपन्यांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी युवासेना रस्त्यावर,पालकमंत्री रणजित पाटील यांचा ताफा अडवून शेतकऱ्यांची व्यथा मांडली

तेल्हारा(प्रतिनिधी)-संपूर्ण महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे मोठ्याप्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची उपास पाडीची वेळ आली आहे. अश्या परिस्थिती पीकविमा कंपन्यांकडून...

Read moreDetails

निंबु उत्पादक शेतकऱ्यांना पीक वीमा योजनेचा लाभ द्यावा- आमदार नितीन देशमुख

अकोला(प्रतिनिधी)- विदर्भात लिंबूचे सर्वाधिक उत्पादन बाळापूर-पातूर तालुक्यात घेतले जाते. परतीच्या पावसामुळे या दोन्ही तालुक्यांतील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...

Read moreDetails
Page 427 of 560 1 426 427 428 560

हेही वाचा

No Content Available