Saturday, April 5, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

शेती

बोर्डी व शिवपूर येथिल शेतकर्यांना विम्याचा लाभच मिळाला नाही

बोर्डी(देवानंद खिरकर)- खरीप 2017,18 सोयाबीन व उडीद या पिकांचा विमा काढला आहे.रितसर आमच्या अकोलखेड व उमरा मंडळामध्धे काढलेल्या सर्व कास्तकारांना...

Read moreDetails

शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये :- आ नितीन देशमुख

(श्याम बहुरुपे) बाळापूर: दि.४ येथील तहसिल कार्यालयात कृषी, महसूल व पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करून पंचनामे करण्याचे निर्देश...

Read moreDetails

पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अकोला, दि.4 (जिमाका)- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या मुर्तिजापूर तालुका भागाची आज पालकमंत्री ना.डॉ. रणजीत पाटील यांनी प्रत्यक्ष...

Read moreDetails

शेतातील नुकसानभरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्याची धावाधाव

अकोट प्रतिनिधी (देवानंद खिरकर) - अकोट तालुक्यात आक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार परतीचा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतातील पिकांचे...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ सर्वोतोपरी मदत करू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला (दीपक गवई)- ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळालीच पाहिजे.सरकारी पंचनाम्यावर मदत केली जाईल. शासकीय यंत्रणांची जबाबदारी आहे,त्यांनी...

Read moreDetails

पीक विमा कंपन्यांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी युवासेना रस्त्यावर,पालकमंत्री रणजित पाटील यांचा ताफा अडवून शेतकऱ्यांची व्यथा मांडली

तेल्हारा(प्रतिनिधी)-संपूर्ण महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे मोठ्याप्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची उपास पाडीची वेळ आली आहे. अश्या परिस्थिती पीकविमा कंपन्यांकडून...

Read moreDetails

निंबु उत्पादक शेतकऱ्यांना पीक वीमा योजनेचा लाभ द्यावा- आमदार नितीन देशमुख

अकोला(प्रतिनिधी)- विदर्भात लिंबूचे सर्वाधिक उत्पादन बाळापूर-पातूर तालुक्यात घेतले जाते. परतीच्या पावसामुळे या दोन्ही तालुक्यांतील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...

Read moreDetails

पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी केली तेल्हारा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

तेल्हारा (विलास बेलाडकर)- परतीच्या पावसाने शेतातील सोयाबीन ज्वारी बाजरी कपाशी यासह अनेक पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले हाती आलेले पिक...

Read moreDetails

गाडेगांव येथील शेतकरी हवालदिल अनेक पिकांची नासाडी

गाडेगांव प्रतिनिधी (गोकुळ हिंगणकार): तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात उडीद.मुग.सोयाबीन.ज्वारी.कपासी.पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास...

Read moreDetails

ब्रेकिंग- अकोट विभागात वीज पडून चार जणांचा जागीच मृत्यु तर चार जण गंभीर जखमी

तेल्हारा(विशाल नांदोकार)- शेतात काम करत असताना वीज कोसळून तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे तीन जण ठार, तर अकोट तालुक्यातील बेलुरा...

Read moreDetails
Page 55 of 57 1 54 55 56 57

हेही वाचा