शेती

कणसांची बैलबंडी पेटवून रोष व्यक्त करीत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या प्रहारची मागणी

तेल्हारा(प्रतिनिधी)- विभागात परतीच्या पावसाने पिकांचे झालेले नुकसानभरपाई व इतर मागण्यांसाठी प्रहारजनशक्ती पक्षाच्या च्या वतीने दि.18 नोव्हेंबर ला तहसीलला घेराव घालून...

Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांचं आंदोलन…पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून आज असंख्य शेतकर्यांच्या सह राजभवनावर...

Read more

परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतीतील झालेल्या पंचनाम्यामुळे पातुर तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधान

पातूर(सुनिल गाडगे): आक्‍टोंबर महिन्‍यात सरासरी पेक्षा ३० टक्‍के जास्‍त पाऊस आल्‍यामुळे पातुर शेतक-यांच्‍या हाती आलेले सोयाबिन कपासी ज्‍वारी मुंग उडीद...

Read more

बोर्डी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा झाला सर्वे

बोर्डी(देवानंद खिरकर)- दि.5 नोव्हेंबर रोजी बोर्डीचे कृषीसहायक बैरागि साहेब,ग्रामसेवक मोहोकर साहेब,तलाठी खामकर साहेब ,यांनी बोर्डी येथे शेतकर्याच्या शेतात जावून अतिवृष्टीमुळे...

Read more

शिवसेना बाळापूर तालुका प्रमुख संजय शेळके यांनी नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेचा घेतला आढावा

मोरझाडी (श्याम बहुरुपे): दि. ६ शिवसेना संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर व जिल्हाप्रमुख नवनिर्वाचित आमदार नितिन देशमुख यांचा मार्गदर्शनात तालुका प्रमुख...

Read more

बोर्डी व शिवपूर येथिल शेतकर्यांना विम्याचा लाभच मिळाला नाही

बोर्डी(देवानंद खिरकर)- खरीप 2017,18 सोयाबीन व उडीद या पिकांचा विमा काढला आहे.रितसर आमच्या अकोलखेड व उमरा मंडळामध्धे काढलेल्या सर्व कास्तकारांना...

Read more

शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये :- आ नितीन देशमुख

(श्याम बहुरुपे) बाळापूर: दि.४ येथील तहसिल कार्यालयात कृषी, महसूल व पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करून पंचनामे करण्याचे निर्देश...

Read more

पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अकोला, दि.4 (जिमाका)- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या मुर्तिजापूर तालुका भागाची आज पालकमंत्री ना.डॉ. रणजीत पाटील यांनी प्रत्यक्ष...

Read more

शेतातील नुकसानभरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्याची धावाधाव

अकोट प्रतिनिधी (देवानंद खिरकर) - अकोट तालुक्यात आक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार परतीचा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतातील पिकांचे...

Read more

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ सर्वोतोपरी मदत करू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला (दीपक गवई)- ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळालीच पाहिजे.सरकारी पंचनाम्यावर मदत केली जाईल. शासकीय यंत्रणांची जबाबदारी आहे,त्यांनी...

Read more
Page 51 of 53 1 50 51 52 53

हेही वाचा

Verified by MonsterInsights