शेती

खरीप हंगाम २०२० विभागीय आढावा बैठक: खते, बियाणे थेट बांधावर उपलब्धता करा-कृषि मंत्री ना. दादाजी भुसे

अकोला दिनांक २७ - खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खते, बियाणे व अन्य कृषि निविष्ठांची उपलब्धता करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत...

Read moreDetails

कृषी निविष्ठा थेट बांधावर ; कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वाहनास हिरवी झेंडी

अकोला दिनांक २७- कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला अंतर्गत कोरोना विषाणूच्या संकटकाळी ‘कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या दारी’...

Read moreDetails

टोळधाड किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना जाहीर

अमरावती : अमरावती जिल्ह्यामध्ये टोळधाड या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही टोळधाड दूरवर उडत जात असल्याने तिच्या मार्गातील वनस्पतीची...

Read moreDetails

पाकिस्तानातील टोळधाडीची महाराष्ट्रात एन्ट्री, मध्यप्रदेशमार्गे नागपुरात पोहोचलं संकट, शेतकऱ्यांना धास्ती

नागपूर : मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागातून टोळधाड म्हणजेच नाकतोड्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वी...

Read moreDetails

पीक कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 26 : बँकामधून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्यांची अडवणूक करू नये. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची...

Read moreDetails

सौरउर्जेवर तीन एकरात कलिंगडचे घेतले साडेचार लाखाचे उत्पन्न, संकटाच्या काळात शेतकऱ्यानी साधली आर्थिक प्रगती

वाडेगाव(डॉ चांद शेख)- तामसी येथील शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर तळपत्या उन्हात सौरऊर्जेचा वापर करीत खरबूज व टरबूजाची बाग...

Read moreDetails

रसवंती पडली बंद, शेतकऱ्यांनी केली गुळ निर्मिती,समस्येतून शोधली संधी

अकोट (देवानंद खिरकर ): अकोट तालुक्यातील शेतकऱ्याने अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत उभे केलेल पिक कोरोणाच्या महामारी मुळे अडचणीत...

Read moreDetails

आतापर्यंत ११ कोटी १७ लाख रुपयांच्या निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर

अकोला दिनांक २४- जिल्ह्यात शेतकरी गटांची चळवळ चांगलीच जोम धरत असून या चळवळीने कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात ‘एकमेका सहाय्य करु’...

Read moreDetails

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही: कापूस, तूर, हरभरा पिकाच्या शिल्लक साठा दोन दिवसांत नोंदविण्याचे आदेश

अकोला,दि.२३ - शेतकऱ्यांकडे अद्याप विक्री अभावी शिल्लक असलेला कापूस, तूर, हरभरा या कृषि मालाची येत्या दोन दिवसांत जिओ टॅगिंगसह फोटो...

Read moreDetails

कोरोनाच्या धर्तीवर तेल्हारा तालुक्यातील विविध विभागांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

तेल्हारा : जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील खरीप हंगाम, पीक कर्ज वाटप, कापूस, तूर, हरभरा खरेदी तसेच कोव्हिडं 19 या संदर्भात तहसील...

Read moreDetails
Page 46 of 57 1 45 46 47 57

हेही वाचा

No Content Available