Monday, September 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

शेती

शेतकरी आंदोलन होणार तीव्र; आज तीन वाजता महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी पुढील रणनीती ठरविण्यासाठी आज कुंडली बॉर्डरवर महत्त्वाची बैठक बोलविली आहे. शेतकरी...

Read moreDetails

तूर पिकावरील मारुका अळीचे व्यवस्थापन

अकोला,दि.८ : मागील पंधरवाड्यातील पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान हे तूर पिकावरील मारुका अळीच्या वाढीस पोषक आहे व अशा...

Read moreDetails

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर दारी, मात्र, नियम अटींचे करावे लागणार पालन

मुंबई : शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवून शेती व्यवसयात प्रगती व्हावी याकरिता सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यांत्रिकीकरण यामधील प्रमुख घटक झाला...

Read moreDetails

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी सहमत; जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लाभ

अकोला,दि.२7 : ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई म्हणून देण्यास आज अखेर...

Read moreDetails

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९ : अद्यापही ३४८६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित; तात्काळ संपर्क साधण्याचे सहकार विभागाचे आवाहन

अकोला: दि.27 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत सर्व संबधीत बँका व सहकार विभागामार्फत सर्व पात्र खात्यांचे आधार प्रमाणीकरण...

Read moreDetails

शेती पावसात संपली; दिवाळी कशी करणार? घुंगर्डे येथे कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्‍महत्‍या

दीड एकर शेती त्यात अतिवृष्टीने पिकांसह शेत खरडून गेले. खर्च तर निघाला नाही कर्ज कसं फेडायचे अन दिवाळी कशी करायची...

Read moreDetails

डबल धमाका ..! शेतकऱ्यांना पी. एम किसान योजनेचे मिळणार दोन हप्ते !

मुंबई : ऐन सणासुदीत आणि शेतकऱ्यांची स्थिती प्रतिकूल असताना (central Government) केंद्र सरकार एक दिलासादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जर...

Read moreDetails

अतिवृष्टी अनुदान : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 10 हजार कोटींचे पॅकेज, 55 लाख हेक्टरचे नुकसान

मुंबई : अतिवृष्टी अनुदान : अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्‍यांना 10 हजार कोटी रुपयांचे रोख अर्थसहाय्य...

Read moreDetails

शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा आता घरपोच मिळणार!

शेतकऱ्यांना आतापर्यंत पारंपारिक पद्धतीने सातबारा उपलब्ध करून देण्यात येत होता. मात्र यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याच्या उपलब्धतेतवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे...

Read moreDetails

Supreme Court : शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले?

नवी दिल्ली : Supreme Court : दिल्लीच्या विविध सीमांवर रस्ते अडवून बसलेल्या शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले, अशी विचारणा सर्वोच्च...

Read moreDetails
Page 28 of 57 1 27 28 29 57

हेही वाचा